शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
3
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
4
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
5
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
6
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
7
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
8
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
9
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
10
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
11
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
12
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
14
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
15
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
16
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
17
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
18
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम

नेर्लेतील सांडपाण्याबाबत शेतकऱ्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:24 IST

नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथे गटारीचे पाणी शेतात येत असल्याने नुकसान होत आहे. याबाबत संबंधितांना वारंवार सांगूनही दुर्लक्ष ...

नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथे गटारीचे पाणी शेतात येत असल्याने नुकसान होत आहे. याबाबत संबंधितांना वारंवार सांगूनही दुर्लक्ष केले जात आहे. आठ दिवसांत याबाबत निर्णय न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा शेतकरी दिलीप विलास माने यांनी दिला आहे. याबाबत प्रशासनाला निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, नेर्ले गावालगत सर्व्हे नंबर ६२६ मध्ये माझी शेतजमीन आहे. या शेतात गावातील गटारीचे पाणी साठत आहे. त्यामुळे शेतजमिनीचे व पिकांचे नुकसान होत आहे. याबाबत तक्रार करूनही दुर्लक्ष होत आहे. गटारीचे पाणी ग्रामपंचायतीने प्रवाही करून माझे नुकसान टाळावे. आठ दिवसांत कार्यवाही व्हावी अन्यथा उपोषणास बसावे लागेल.

निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, सरपंच यांना दिली आहे.