शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कर्जामुळे नागावकवठेत शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: April 5, 2016 00:48 IST

विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या

कवठेएकंद : नागावकवठे (ता. तासगाव) येथील अभय जयपाल बिरनाळे (वय २८) या युवा शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली आहे. ही घटना सोमवारी घडली. बिरनाळे यांनी गतवर्षापासून द्राक्षबाग उभारणी केली होती. यावर्षी वातावरणामुळे द्राक्षबाग वाया गेल्याने ते मानसिक तणावाखाली होते. या तणावाखालीच त्यांनी शेतातच विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली. आपण कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी त्यांच्याजवळ सापडली आहे. या आत्महत्येमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नागावकवठेच्या पूर्वेस अर्धा किलोमीटरवरच त्यांची द्राक्षबाग आहे. यावर्षी बागेतून काहीच उत्पन्न मिळाले नसल्याने ते चिंताग्रस्त बनले होते. बिघडलेले हवामान आणि दुष्काळी परिस्थितीमुळे वाया गेलेली द्राक्षबाग पुन्हा उभारण्याचा प्रयत्न होत असतानाच, कर्जबाजारीपणामुळे बागेतच या युवा शेतकऱ्याने आत्महत्या केली.