शहरं
Join us  
Trending Stories
1
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
2
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
3
तिकीट कापले? काळजी नको, प्रमोशन मिळेल; गिरीश महाजनांचे बंडखोरी रोखण्यासाठी आश्वासन
4
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
5
२०२६ मध्ये आयपीओची 'त्सुनामी'! जिओ, फ्लिपकार्ट आणि झेप्टो देणार गुंतवणुकीची सुवर्णसंधी; पाहा पूर्ण यादी
6
वरळीत ठाकरे बंधूंची भावनिक ताकद की महायुतीचे संघटनात्मक बळ सरस? कोस्टल रोडसह या मुद्द्यांची मतदारसंघात चर्चा
7
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
8
“देशाला काँग्रेस विचाराची नितांत गरज”: हर्षवर्धन सपकाळ; पक्षाचा १४० वा स्थापना दिवस साजरा
9
अफगाणिस्तानात भूकेने हाहाकार; अर्धी जनता अन्नाविना, मदतीचा ओघही आटला! नेमकं काय झालं?
10
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
11
Aaditya Thackeray : "भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
12
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
13
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
14
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
15
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
16
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
17
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
18
इतिहास विसरू नका... तुमचा जन्म आमच्यामुळे
19
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
20
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
Daily Top 2Weekly Top 5

मागील जन्मीचे पाप म्हणून कारखाना काढला; गडकरींनी व्यक्त केली साखर उद्योगासमोरील चिंता म्हणाले, ऊसाचा प्रश्न तुटेपर्यंत ताणू नये...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 22:23 IST

सांगली : ‘‘साखर कारखाना काढून आयुष्यातली सर्वात मोठी चूक केल्याचे मला नेहमी वाटते. मागील जन्मी जे पाप करतात, तेच ...

सांगली: ‘‘साखर कारखाना काढून आयुष्यातली सर्वात मोठी चूक केल्याचे मला नेहमी वाटते. मागील जन्मी जे पाप करतात, तेच या जन्मी साखर कारखाना काढतात, अशी मिश्कली करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी साखर उद्योगासमोरील चिंता व्यक्त केली.’’सांगली जिल्ह्यातील नागज (ता. कवठेमहांकाळ) येथे विविध महामार्गांचे भूमिपूजन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी गडकरी बोलत होते.गडकरी म्हणाले की, साखर कारखानदारीवर गेल्या काही वर्षांपासून चुकीचे राजकारण सुरू आहे. हे कारखाने म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. त्यामुळे आंदोलन करणाऱ्यांनी याचे भान ठेवायला हवे. देशात १९ आणि २० रुपये किलोने साखर विक्री होत असताना महाराष्टÑात ३४ रुपयांची एफआरपी दिली आहे. कारखान्यांना यावर्षीच पॅकेज देणे शक्य आहे. भविष्यात असे कोणतेही पॅकेज कारखान्यांना मिळणार नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आंदोलन करून कारखाने बंद पाडले तर शेतकºयांचा ऊस तसाच पडून राहील आणि नुकसान त्यांचेच होणार आहे. त्यामुळे हा प्रश्न तुटेपर्यंत ताणू नये, अशी अपेक्षा गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली.