शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
3
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
4
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
5
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
9
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
10
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
11
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
12
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
13
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
14
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
15
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
16
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
17
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
18
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
19
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी: भाजप, काँग्रेसकडून बी फॉर्मचे वाटप; तीन-चार दिवसांत उमेदवारही ठरणार
20
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ

मागील जन्मीचे पाप म्हणून कारखाना काढला; गडकरींनी व्यक्त केली साखर उद्योगासमोरील चिंता म्हणाले, ऊसाचा प्रश्न तुटेपर्यंत ताणू नये...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 22:23 IST

सांगली : ‘‘साखर कारखाना काढून आयुष्यातली सर्वात मोठी चूक केल्याचे मला नेहमी वाटते. मागील जन्मी जे पाप करतात, तेच ...

सांगली: ‘‘साखर कारखाना काढून आयुष्यातली सर्वात मोठी चूक केल्याचे मला नेहमी वाटते. मागील जन्मी जे पाप करतात, तेच या जन्मी साखर कारखाना काढतात, अशी मिश्कली करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी साखर उद्योगासमोरील चिंता व्यक्त केली.’’सांगली जिल्ह्यातील नागज (ता. कवठेमहांकाळ) येथे विविध महामार्गांचे भूमिपूजन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी गडकरी बोलत होते.गडकरी म्हणाले की, साखर कारखानदारीवर गेल्या काही वर्षांपासून चुकीचे राजकारण सुरू आहे. हे कारखाने म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. त्यामुळे आंदोलन करणाऱ्यांनी याचे भान ठेवायला हवे. देशात १९ आणि २० रुपये किलोने साखर विक्री होत असताना महाराष्टÑात ३४ रुपयांची एफआरपी दिली आहे. कारखान्यांना यावर्षीच पॅकेज देणे शक्य आहे. भविष्यात असे कोणतेही पॅकेज कारखान्यांना मिळणार नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आंदोलन करून कारखाने बंद पाडले तर शेतकºयांचा ऊस तसाच पडून राहील आणि नुकसान त्यांचेच होणार आहे. त्यामुळे हा प्रश्न तुटेपर्यंत ताणू नये, अशी अपेक्षा गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली.