शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

कारखान्यांच्या संकटांचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम

By admin | Updated: October 24, 2015 00:21 IST

पतंगराव कदम : ‘उदगिरी’चा गळीत हंगाम व डिस्टिलरीचा प्रारंभ

विटा : केंद्राने धोरण बदलल्यामुळे साखर कारखान्यांना मंजुरी मिळू शकत नाही. त्यामुळे आम्ही उदगिरी शुगर या खासगी साखर कारखान्याची उभारणी केली. आमच्या सर्वच संस्थांचा कारभार पारदर्शक असून, जास्तीत जास्त ऊस दर देत असल्यामुळे ऊस कमी पडत नाही. मात्र, साखर कारखाने सक्षमपणे चालले पाहिजेत. साखर कारखाने अडचणीत आले तर त्याचा दूरगामी परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत असल्याचे मत माजी वनमंत्री व आ. डॉ. पतंगराव कदम यांनी व्यक्त केले.बामणी-पारे (ता. खानापूर) येथे उदगिरी शुगरच्या तिसऱ्या गळीत हंगामाचा प्रारंभ व ३० केएलडीपी डिस्टिलरी प्रकल्पाचे उद्घाटन आ. डॉ. कदम यांच्याहस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते मोहनराव कदम, भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, प्रतापराव साळुंखे, आनंदराव मोहिते, रघुनाथ कदम, महेंद्र लाड उपस्थित होते.कदम म्हणाले, उदगिरी कारखाना काटकसरीने चालला असल्यामुळे कर्जाचे हप्ते वेळेत फेडून ३२ कोटी रूपये एफआरपीपेक्षा जास्त दिले आहेत. बाजारातील साखरेचे दर कमी होऊनही प्रसंगी तोटा सहन करून एफआरपी दिलेली आहे. साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या सक्षम असतील तर उसाला जादा दर देणे शक्य आहे. सोनहिरा व उदगिरी कारखान्यांची उपपदार्थ निर्मिती असल्यामुळेच एफआरपी देणे शक्य झाले आहे. यावेळी उपाध्यक्ष एन. एस. कदम, डी. ए. माने, प्रा. सयाजीराव पाटील, खोत, भाऊसाहेब यादव, नामदेवराव मोहिते, जयसिंगराव कदम, डॉ. जितेश कदम, सुरेश मोहिते, शहाजी पाटील, जयहिंद साळुंखे, विठ्ठलराव साळुंखे, अशोकराव साळुंखे, नितीन पवार, शशिकांत शिंदे, इंद्रजित साळुंखे, बशीर संदे, महावीर शिंदे, अभिजित शिंदे, धनाजी पाटील उपस्थित होते. बी. एन. संदे यांनी आभार मानले. (वार्ताहर)