शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

केंद्र, राज्याच्या धरसोड वृत्तीने साखर उद्योग अडचणीत--मानसिंगराव नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 01:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशिराळा : ऊस उद्योगाबाबत केंद्र व राज्य शासनाच्या सुरु असलेल्या धरसोड वृत्तीमुळे साखर उद्योग अडचणीत आला आहे. फक्त शहरी भागातील मतदार दुखावला जाऊ नये, याचाच विचार हे सरकार करत आहे. त्यामुळे ग्रामीण भाग व शेतकरी वर्गाच्या विकासाच्यादृष्टीने हे सरकार मारक ठरत आहे, असे प्रतिपादन विश्वास साखर कारखान्याचे अध्यक्ष ...

ठळक मुद्देभाटशिरगाव येथे विश्वासराव नाईक कारखान्याची वार्षिक सभा उत्साहात; विविध ठराव मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कशिराळा : ऊस उद्योगाबाबत केंद्र व राज्य शासनाच्या सुरु असलेल्या धरसोड वृत्तीमुळे साखर उद्योग अडचणीत आला आहे. फक्त शहरी भागातील मतदार दुखावला जाऊ नये, याचाच विचार हे सरकार करत आहे. त्यामुळे ग्रामीण भाग व शेतकरी वर्गाच्या विकासाच्यादृष्टीने हे सरकार मारक ठरत आहे, असे प्रतिपादन विश्वास साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.

ही संस्था चांगली सुरु असताना जे सभासद नाहक बदनामी करीत आहेत, अशा सभासदांवर कारवाई करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक लायन्स सभागृहात विश्वासराव नाईक साखर कारखान्याच्या ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.प्रारंभी विजयराव नलवडे यांनी प्रास्ताविक केले. विष्णू पाटील यांनी आदरांजलीचे वाचन केले, तर कार्यकारी संचालक राम पाटील यांनी नोटीस वाचन केले.

मानसिंगराव नाईक म्हणाले, केंद्र व राज्य शासनाची धोरणे शेतकºयांना मारक ठरत आहेत. साखर व इथेनॉलबाबत एक ठोस धोरण ठरविणे गरजेचे आहे. शहरातील मतदार दुखावतील, म्हणून या धोरणामध्ये सतत बदल केला जात आहे. साहजिकच यामुळे शेती व शेतकरी अडचणीत आला आहे. विश्वास साखर उद्योग हा शेतकरी सभासद यांच्या विश्वासाच्या आधारावर चालत आहे.

यावेळी सुरेश चिंचोलकर, पी. के. अण्णा पाटील, बाबू नाकील आदींनी ठराव मांडले. कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, दिनकरराव पाटील, अर्बन बँकेचे अध्यक्ष हंबीरराव नाईक, सुरेशराव चव्हाण, विराज नाईक, अशोकराव पाटील, उदयसिंगराव नाईक, रणजितसिंह नाईक, अभिजित नाईक, बाबासाहेब पवार, सम्राटसिंह नाईक, अमरसिंह नाईक, रोहित नाईक, राजेंद्र नाईक, दिनकर महिंद, ए. ए. पाटील, राजेंद्र लाड, पी. एस. पाटील, विवेक नाईक, डॉ. राजाराम पाटील, प्रमोद नाईक उपस्थित होते. हंबीरराव पाटील यांनी आभार मानले.