शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

निवडणुकीमुळे बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

By admin | Updated: October 14, 2014 23:26 IST

२१ पर्यंत मुदतवाढ : शिक्षण मंडळाचा निर्णय

चिपळूण : विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. ही निवडणूक संपूर्ण राज्यात उद्या (दि. १५) एकाच वेळी होत आहे. निवडणूक कामासाठी शिक्षकांनाही नेमण्यात आले असल्याने पुढील वर्षी फेब्रुवारी - मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला २१ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे. ज्युनिअर कॉलेजमधील अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणूक काम देण्यात आले आहे. त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत ८ दिवसांनी वाढविण्याची मागणी महाराष्ट्र राज्य ज्युनिअर कॉलेज शिक्षक संघटनेचे अनिल देशमुख आदींसह विविध मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी संघटनांनी केली होती.  निवडणूक काळात शिक्षक कामकाजात सहभागी असल्याने याबाबतची मागणी लक्षात घेऊन माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. सचिव कृष्णकांत पाटील यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या निर्णयामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे विलंब शुल्क वाचणार आहे. शिक्षण मंडळाने मागणीची दखल घेत बारावी परीक्षेसाठीचे अर्ज दाखल करण्याची मुदत तत्काळ वाढवल्याने विद्यार्थ्यांसह पालकवर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)