शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कृषी केंद्रांना दोन तास वेळ वाढवून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:29 IST

भिलवडी : शासनाने सकाळी सात ते अकरा या वेळेत कृषी सेवा केंद्र उघडण्यास परवानगी दिली आहे. पण खरीप हंगामाचा ...

भिलवडी : शासनाने सकाळी सात ते अकरा या वेळेत कृषी सेवा केंद्र उघडण्यास परवानगी दिली आहे. पण खरीप हंगामाचा विचार करता दोन तास वेळ वाढवून द्यावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा सांगली जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिला.

शेतकऱ्यांची खरिपाच्या हंगामाची लगबग सुरू झाली असून जवळपास पंधरा-वीस दिवस बंद असणारी कृषी सेवा केंद्रे उघडली गेली. परंतु ग्रामीण भागातील कृषी सेवा केंद्रांमध्ये सध्या शेतकऱ्यांना लागणारे बी-बियाणे, खते, कीटकनाशके, तणनाशके व टॉनिक मुबलक प्रमाणावर उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शहरांमध्ये शेतीमाल खरेदी करण्यास जावे लागत आहे. आधीच भाजीपाल्याला दर नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. ऊसाला लागणारे पावसाळी डोस तसेच फवारणीसाठी लागणारे मायक्रो न्यूटन व टॉनिक वेळेत मिळणे गरजेचे आहे. वरील सर्व बाबींचा विचार करून या जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील तसेच कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी लक्ष घालावे. जिल्हा प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा दोन तास वेळ वाढवून द्यावा. केंद्र सरकारने खताच्या किमतीमध्ये केलेली भरमसाठ वाढ तत्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी राजू शेट्टी यांनी २० मे रोजी आंदोलन जाहीर केलेले आहे. यादिवशी सोशल डिस्टंन्सिंग पळून पुतळा दहन करून निषेध करणार आहे, असेही राजोबा यांनी सांगितले.