शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

कृषी केंद्रांना दोन तास वेळ वाढवून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:29 IST

भिलवडी : शासनाने सकाळी सात ते अकरा या वेळेत कृषी सेवा केंद्र उघडण्यास परवानगी दिली आहे. पण खरीप हंगामाचा ...

भिलवडी : शासनाने सकाळी सात ते अकरा या वेळेत कृषी सेवा केंद्र उघडण्यास परवानगी दिली आहे. पण खरीप हंगामाचा विचार करता दोन तास वेळ वाढवून द्यावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा सांगली जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिला.

शेतकऱ्यांची खरिपाच्या हंगामाची लगबग सुरू झाली असून जवळपास पंधरा-वीस दिवस बंद असणारी कृषी सेवा केंद्रे उघडली गेली. परंतु ग्रामीण भागातील कृषी सेवा केंद्रांमध्ये सध्या शेतकऱ्यांना लागणारे बी-बियाणे, खते, कीटकनाशके, तणनाशके व टॉनिक मुबलक प्रमाणावर उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शहरांमध्ये शेतीमाल खरेदी करण्यास जावे लागत आहे. आधीच भाजीपाल्याला दर नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. ऊसाला लागणारे पावसाळी डोस तसेच फवारणीसाठी लागणारे मायक्रो न्यूटन व टॉनिक वेळेत मिळणे गरजेचे आहे. वरील सर्व बाबींचा विचार करून या जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील तसेच कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी लक्ष घालावे. जिल्हा प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा दोन तास वेळ वाढवून द्यावा. केंद्र सरकारने खताच्या किमतीमध्ये केलेली भरमसाठ वाढ तत्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी राजू शेट्टी यांनी २० मे रोजी आंदोलन जाहीर केलेले आहे. यादिवशी सोशल डिस्टंन्सिंग पळून पुतळा दहन करून निषेध करणार आहे, असेही राजोबा यांनी सांगितले.