शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

नेर्लेतील साईसम्राटमध्ये भगवान गौतम बुद्ध जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नेलेॅ : स्वत:च्या मनावर विजय मिळवणे हे इतरांवर विजय मिळवण्यापेक्षा अधिक कठीण काम आहे. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नेलेॅ : स्वत:च्या मनावर विजय मिळवणे हे इतरांवर विजय मिळवण्यापेक्षा अधिक कठीण काम आहे. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा स्वत:च्या मनावर विजय मिळवायला शिका, असा संदेश भगवान गौतम बुद्ध यांनी २,५०० वर्षांपूर्वी जगाला दिला, असे मत साईसम्राट इन्स्टिट्यूट, साईसम्राट अर्बन, सुपर्ब चहा उद्योग परिवाराचे मार्गदर्शक विश्वस्त धैर्यशील पाटील यांनी व्यक्त केले.

नेलेॅ (ता. वाळवा) येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित गौतम बुद्ध जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. धैर्यशील पाटील म्हणाले, भारतभूमीने जगाला दिलेला सर्वात उज्ज्वल प्रकाश म्हणजे तथागत गौतम बुद्ध होय. आपल्या देशाला व जगालाही त्यांच्या विज्ञाननिष्ठ, शांतीवादी व कल्याणकारी धम्म विचारांची नितांत गरज आहे. गौतम बुद्ध यांचा जन्म इ. स. पू. ५६३ मध्ये झाला. त्यांचा जन्म, महापरिनिर्वाण व ज्ञानप्राप्ती या तीनही घटना वैशाख पौर्णिमेला घडल्या, त्यामुळे वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असेही म्हणतात.

यावेळी संचालक विलास झाडे, सम्राटसिंह पाटील, विजय जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला शेखर खडके, नामदेव शेळके, प्यारेलाल जमादार, श्वेता पाटील, अभिलाष पाटील, अनिलकुमार, आदी उपस्थित होते. प्रा. विजय जाधव यांनी प्रास्ताविक केले तर रेश्मा पाटील यांनी आभार मानले.