शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

माळवाडी येथे महिला मेळावा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:25 IST

भिलवडी : शिवाजीनगर-माळवाडी (ता. पलूस) येथील महिलांनी एकत्रित येऊन सखी महिला मंडळाची स्थापना केली. गावच्या सरपंच श्रीमती सुरय्या तांबोळी ...

भिलवडी : शिवाजीनगर-माळवाडी (ता. पलूस) येथील महिलांनी एकत्रित येऊन सखी महिला मंडळाची स्थापना केली. गावच्या सरपंच श्रीमती सुरय्या तांबोळी यांच्या हस्ते महिला मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण भागातील महिलांना व्यासपीठ मिळावे, छोट्यामोठ्या व्यवसायाच्या माध्यमातून महिला स्वावलंबी बनाव्यात, या हेतूने सखी महिला मंडळाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती संस्थापिका हसीना शेख यांनी दिली. यावेळी महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

विजेत्या स्पर्धकांसह उद्योजक महिलांचा सत्कार करण्यात आला. करिश्मा मोरे यांनी प्रास्ताविक तर परवीन शेख यांनी आभार मानले. प्रा. मनीषा पाटील, कविता माने, सुनीता गुरव, कोमल पाटील, वैशाली कवठेकर, नीता कवठेकर, भाग्यश्री चौगुले, रिझवान इनामदार, परवीन सुतार, रुक्साना सुतार, प्रियंका जंगम, पद्मजा चिंचवडे आदी महिला उपस्थित होत्या.