शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

माळवाडी येथे महिला मेळावा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:25 IST

भिलवडी : शिवाजीनगर-माळवाडी (ता. पलूस) येथील महिलांनी एकत्रित येऊन सखी महिला मंडळाची स्थापना केली. गावच्या सरपंच श्रीमती सुरय्या तांबोळी ...

भिलवडी : शिवाजीनगर-माळवाडी (ता. पलूस) येथील महिलांनी एकत्रित येऊन सखी महिला मंडळाची स्थापना केली. गावच्या सरपंच श्रीमती सुरय्या तांबोळी यांच्या हस्ते महिला मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण भागातील महिलांना व्यासपीठ मिळावे, छोट्यामोठ्या व्यवसायाच्या माध्यमातून महिला स्वावलंबी बनाव्यात, या हेतूने सखी महिला मंडळाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती संस्थापिका हसीना शेख यांनी दिली. यावेळी महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

विजेत्या स्पर्धकांसह उद्योजक महिलांचा सत्कार करण्यात आला. करिश्मा मोरे यांनी प्रास्ताविक तर परवीन शेख यांनी आभार मानले. प्रा. मनीषा पाटील, कविता माने, सुनीता गुरव, कोमल पाटील, वैशाली कवठेकर, नीता कवठेकर, भाग्यश्री चौगुले, रिझवान इनामदार, परवीन सुतार, रुक्साना सुतार, प्रियंका जंगम, पद्मजा चिंचवडे आदी महिला उपस्थित होत्या.