शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
5
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
6
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
7
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
8
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
9
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
10
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
11
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
12
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
13
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
14
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
15
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
16
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
17
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
18
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
19
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
20
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?

अखेर ‘त्या’ तरुणाचा मृत्यूशी लढा अयशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:29 IST

शिराळा : अपघात होऊन सात दिवस ओघळीत अन्न-पाण्याशिवाय ऊन आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत मृत्यूशी लढा देणाऱ्या रूपेशची झुंज ...

शिराळा : अपघात होऊन सात दिवस ओघळीत अन्न-पाण्याशिवाय ऊन आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत मृत्यूशी लढा देणाऱ्या रूपेशची झुंज अखेर मंगळवारी अकराव्यादिवशी अपयशी ठरली. काेल्हापूर येथे उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.

रूपेश विष्णू कदम (वय २६. रा. अमेणी पैकी खोंगेवाडी. ता. शाहूवाडी) हा तरुण ३० जानेवारी रोजी कोकरूड येथे आला होता. आपल्या मामासोबत हॉटेलमध्ये जेवण करून ताे रात्री खाेंगेवाडीला घरी परतत हाेता. पण तो घरी पाेहाेचलाच नाही. दुसऱ्यादिवशीही ताे घरी न आल्याने व त्याचा मोबाईल बंद असल्याने नातेवाईकांनी त्याचा शाेध सुरू केला. १ फेब्रुवारीला कोकरुड पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. तरीही त्याचा शाेध लागत नव्हता. दरम्यान, शनिवार, दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी तुरुकवाडी (ता. शाहूवाडी) येथील सुभाष पाटील व विलास पाटील हे कालव्याचे पाणी शेतीला पाजण्यासाठी गेले असताना, शाहीरवाडी येथील सनंदरा शेताजवळ दहा फूट ओघळीत अर्धवट बेशुद्ध अवस्थेत एक तरुण आढळून आला. तो रूपेश असल्याची खात्री पटल्यानंतर त्यास भेडसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. तिथून पुढील उपचारासाठी त्यास कोल्हापूर येथे पाठविण्यात आले.

मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, भावजय, पुतण्या, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

फाेटाे : १० रूपेश कदम