शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

वीज बिलप्रश्नी लाडेगावात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:30 IST

गाव बंदच्या माध्यमातून लाडेगावने महावितरणविरुद्ध असंतोष व्यक्त केला. दिवसभर अत्यावश्यक सेवा सोडल्यास सर्व गाव शंभर टक्के बंद होते. ...

गाव बंदच्या माध्यमातून लाडेगावने महावितरणविरुद्ध असंतोष व्यक्त केला. दिवसभर अत्यावश्यक सेवा सोडल्यास सर्व गाव शंभर टक्के बंद होते. गेल्या काही दिवसांपासून महावितरणने बिल भरा अन्यथा वीज कनेक्शन तोडू, अशी भूमिका घेतल्याने ग्रामीण भागात महावितरणविरुद्ध असंतोष निर्माण झाला आहे. त्यातच काही लोकांचे कनेक्शन महावितरणकडून तोडले गेले, आता सरकारने जाहीर केले आहे की जोपर्यंत बिलासंदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत कोणाचेही कनेक्शन तोडू नका. तरीही महावितरणकडून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना वारंवार फोन करून बिल भराच, असे बजावले जात आहे. त्यामुळे लाडेगाव येथील ग्रामस्थांनी एकत्र येत सरकारने दिलेला शब्द पाळावा व सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा व वीज बिलात सूट द्यावी, या मागणीसाठी लाडेगावतील सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला.

काेट

कोरोना काळात सर्वसामान्यांना वीज बिल मोठ्या प्रमाणात आले. सर्वत्र बंद असल्याने ग्रामीण भागाची आर्थिक स्थिती कोलमडली आहे सामान्यांना बिल भरणे शक्य नाही, त्यामुळे घरगुती बिलात पन्नास टक्के व शेतीच्या बिलात शंभर टक्के सवलत मिळावी.

- रणधीर पाटील,

सरपंच, लाडेगाव