शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

विश्वजित कदम यांच्यामुळे घाटमाथ्यावर रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:18 IST

गेल्या दोन निवडणुकीत घाटमाथा संस्थापक पॅनेलचा बालेकिल्ला ठरला हाेता. यंदा मात्र कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यामुळे निवडणुकीत मोठी रंगत ...

गेल्या दोन निवडणुकीत घाटमाथा संस्थापक पॅनेलचा बालेकिल्ला ठरला हाेता. यंदा मात्र कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यामुळे निवडणुकीत मोठी रंगत निर्माण झाली आहे.

कडेगाव, खानापूर व पलूस तालुक्यांतील तेवीस गावांत ३९०० मतदार हाेते. यातील जवळपास १३०० मतदारांचे निधन झाले आहे, तर अनेक सभासदांनी ऊस नेला जात नाही, साखर मिळत नाही, असे सांगत राजीनामे दिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत घाटमाथ्यावरील मतदानात मोठी घट झाली आहे. सत्ताधारी गटाने सत्ताकाळात मोठ्या प्रमाणात सभासद घटवले. मृत सभासदांच्या वारस नोंदी न केल्याने घाटमाथ्यावरील सभासद संख्या ५० टक्के घटली आहे. सोनहिरा परिसरात कृष्णा कारखान्याचे सभासद अधिक आहेत. हा परिसर कदम गटाचा बालेकिल्ला आहे. गेल्या दोन निवडणुकीपेक्षा ही निवडणूक विश्वजित कदम यांनी जास्त मनावर घेतली असल्याने चौफेर कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

देवराष्ट्रे गावात ४२७ मतदान असून, याच गावात रयत पॅनेलचे बापूसाहेब पाटील, सहकारन पॅनेलचे बाबासाहेब शिंदे, संस्थापक पॅनेलचे माणिक मोरे यांच्यात मोठी चुरस निर्माण झाली आहे.

चौकट

वारस नाेंदीचा प्रश्न गंभीर

गेल्या पाच वर्षांत घाटमाथ्यावरील जवळपास १३०० सभासदांचे निधन झाले आहे. त्यांच्या वारस नोंदी कारखान्याने घेतल्या नसल्याने मृत वारस नोंदीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.