शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

शेतात आल्याने हरणांची पाडसे पाळली!

By admin | Updated: June 19, 2015 00:18 IST

सूत्रधाराची कबुली : तिघांची कोठडीत रवानगी; मध्यस्थीकडूनच ‘टीप’

सांगली : रायगड जिल्ह्यातून हरणांची तस्करी करणाऱ्या टोळीच्या मुख्य सूत्रधारास पकडण्यात वनविभागास यश आले आहे. संजय गोविंद संकपाळ (वय ४०, रा. मुंबोशी, जि. रायगड) असे त्याचे नाव आहे. चार महिन्यांपूर्वी ही दोन्ही हरणांची पाडसे शेतात आली होती. तेव्हापासून त्यांचा सांभाळ करून पाळली असल्याची कबुली संकपाळने दिली आहे. दरम्यान, अटकेत असलेल्या संकपाळ व त्याचे दोन साथीदार फिरोज कुडपकर, संजय धुमाळ या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. गेल्या आठवड्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पेठ-इस्लामपूर तालुका वाळवा येथे कुडपरकर व धुमाळ यांना पकडले होते. ही पाडसे इस्लामपूर येथील एका व्यक्तीच्या मध्यस्थीने विक्री करण्यासाठी आणल्याचे स्पष्ट झाले होते. मुंबोशी येथील बुवा नामक व्यक्तीने त्यांची हरणांची पाडसे विकत घेतल्याची माहिती पुढे आली होती. हा बुवा म्हणजे संकपाळ आहे. ही दोन्ही पाडसे पंधरा दिवसांची असताना ती संकपाळच्या शेतात आली होती. यामुळे संकपाळने त्यांना पकडले होते. तेव्हापासून तो त्यांचा सांभाळ करीत होता. कुडपकर मिरजेत एका खासगी रुग्णालयात येत असे. त्यावेळी त्याच्या इस्लामपुरातील एका व्यक्तीशी ओळख झाली. यातून कुडपकरने संकपाळकडे असलेल्या हरणांचा विषय काढला. या हरणांना तो कापून खाण्यासाठी विक्री करणार असल्याचेही त्याने सांगितले. यामुळे इस्लामपूरच्या त्या व्यक्तीने दोन्ही हरणे मी विकत घेतो, असे सांगितले. त्यानंतर कुडपकरने दोन्ही पाडसे संकपाळकडून दहा हजाराला विकत घेतली. इस्लामपूरच्या व्यक्तीशी तीस हजाराला सौदा केला होता. तत्पूर्वी त्याने स्थानिक गुन्हे अन्वेषणला याची माहिती मिळाल्याने कुडपकर सापडला. संकपाळसह कुडपकर पोलिसांना सापडावा, हरणांची जीन जाऊ नये, यासाठी इस्लामपूरच्या ‘त्या’ व्यक्तीनेच पोलिसांना ‘टीप’ दिल्याचा संशय आहे. (प्रतिनिधी)