शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

२० हजार गावे २०१९ पर्यंत दुष्काळमुक्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 05:47 IST

जलसंधारणाच्या कामांमुळे राज्यातील ११ हजार गावे आतापर्यंत दुष्काळमुक्त झाली आहेत.

जत (जि. सांगली) : जलसंधारणाच्या कामांमुळे राज्यातील ११ हजार गावे आतापर्यंत दुष्काळमुक्त झाली आहेत. यावर्षी आणखी ६ हजार गावे दुष्काळमुक्त होणार आहेत. २०१९ अखेर राज्यातील २० हजार गावे दुष्काळमुक्त होतील, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केला.जत तालुक्यातील आवंढी येथील भटकीमळा परिसरात पानी फौंडेशन आणि लोकसहभागातून होत असलेल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी करून फडणवीस यांनी श्रमदान केले.फडणवीस म्हणाले की, एखाद्या योजनेत जनआंदोलन होत नाही, लोकसहभागातून जनतेची योजना होत नाही, तोपर्यंत ती यशस्वी होत नाही. म्हणून आम्ही जलयुक्त शिवार योजना जनतेची योजना केली. तिला आमीर खान यांच्या वॉटर कप स्पर्धेची साथ मिळाली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यभरात गावोगावी ग्रामस्थांनी एकच ध्यास घेऊन श्रमदान केले आहे. गावात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडवून, जिरवला जात आहे. पानी फौंडेशनच्या कामासाठी शासन डिझेल कमी पडू देणार नाही. संपूर्ण गावातील नागरिक मैदानात येऊन काम करत आहेत. पक्ष, गट-तट व मतभेद बाजूला ठेवून सर्वजण एकत्र काम करत आहेत. त्यामुळे गावातील दुष्काळ कायमस्वरूपी संपुष्टातयेईल.>मुख्यमंत्र्यांचे श्रमदानयावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गावकºयांसमवेत स्वत: हातात पाटी व खोरे घेऊन श्रमदान केले. त्यांनीयावेळी गावकºयांशी संवाद साधला व पानी फौंडेशनच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या जलसंधारण कामांची माहिती घेतली. भारतीय जैन संघटनेचे प्रमुख शांतिलाल मुथा यांच्यासह आमदारांनी त्यांना मदतीचा हात दिला.