शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
4
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
5
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
6
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
7
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
8
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
9
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
10
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
11
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
12
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
13
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
14
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
15
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
16
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
17
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
18
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
19
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
20
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
Daily Top 2Weekly Top 5

२० हजार गावे २०१९ पर्यंत दुष्काळमुक्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 05:47 IST

जलसंधारणाच्या कामांमुळे राज्यातील ११ हजार गावे आतापर्यंत दुष्काळमुक्त झाली आहेत.

जत (जि. सांगली) : जलसंधारणाच्या कामांमुळे राज्यातील ११ हजार गावे आतापर्यंत दुष्काळमुक्त झाली आहेत. यावर्षी आणखी ६ हजार गावे दुष्काळमुक्त होणार आहेत. २०१९ अखेर राज्यातील २० हजार गावे दुष्काळमुक्त होतील, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केला.जत तालुक्यातील आवंढी येथील भटकीमळा परिसरात पानी फौंडेशन आणि लोकसहभागातून होत असलेल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी करून फडणवीस यांनी श्रमदान केले.फडणवीस म्हणाले की, एखाद्या योजनेत जनआंदोलन होत नाही, लोकसहभागातून जनतेची योजना होत नाही, तोपर्यंत ती यशस्वी होत नाही. म्हणून आम्ही जलयुक्त शिवार योजना जनतेची योजना केली. तिला आमीर खान यांच्या वॉटर कप स्पर्धेची साथ मिळाली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यभरात गावोगावी ग्रामस्थांनी एकच ध्यास घेऊन श्रमदान केले आहे. गावात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडवून, जिरवला जात आहे. पानी फौंडेशनच्या कामासाठी शासन डिझेल कमी पडू देणार नाही. संपूर्ण गावातील नागरिक मैदानात येऊन काम करत आहेत. पक्ष, गट-तट व मतभेद बाजूला ठेवून सर्वजण एकत्र काम करत आहेत. त्यामुळे गावातील दुष्काळ कायमस्वरूपी संपुष्टातयेईल.>मुख्यमंत्र्यांचे श्रमदानयावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गावकºयांसमवेत स्वत: हातात पाटी व खोरे घेऊन श्रमदान केले. त्यांनीयावेळी गावकºयांशी संवाद साधला व पानी फौंडेशनच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या जलसंधारण कामांची माहिती घेतली. भारतीय जैन संघटनेचे प्रमुख शांतिलाल मुथा यांच्यासह आमदारांनी त्यांना मदतीचा हात दिला.