शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

२० हजार गावे २०१९ पर्यंत दुष्काळमुक्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 05:47 IST

जलसंधारणाच्या कामांमुळे राज्यातील ११ हजार गावे आतापर्यंत दुष्काळमुक्त झाली आहेत.

जत (जि. सांगली) : जलसंधारणाच्या कामांमुळे राज्यातील ११ हजार गावे आतापर्यंत दुष्काळमुक्त झाली आहेत. यावर्षी आणखी ६ हजार गावे दुष्काळमुक्त होणार आहेत. २०१९ अखेर राज्यातील २० हजार गावे दुष्काळमुक्त होतील, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केला.जत तालुक्यातील आवंढी येथील भटकीमळा परिसरात पानी फौंडेशन आणि लोकसहभागातून होत असलेल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी करून फडणवीस यांनी श्रमदान केले.फडणवीस म्हणाले की, एखाद्या योजनेत जनआंदोलन होत नाही, लोकसहभागातून जनतेची योजना होत नाही, तोपर्यंत ती यशस्वी होत नाही. म्हणून आम्ही जलयुक्त शिवार योजना जनतेची योजना केली. तिला आमीर खान यांच्या वॉटर कप स्पर्धेची साथ मिळाली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यभरात गावोगावी ग्रामस्थांनी एकच ध्यास घेऊन श्रमदान केले आहे. गावात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडवून, जिरवला जात आहे. पानी फौंडेशनच्या कामासाठी शासन डिझेल कमी पडू देणार नाही. संपूर्ण गावातील नागरिक मैदानात येऊन काम करत आहेत. पक्ष, गट-तट व मतभेद बाजूला ठेवून सर्वजण एकत्र काम करत आहेत. त्यामुळे गावातील दुष्काळ कायमस्वरूपी संपुष्टातयेईल.>मुख्यमंत्र्यांचे श्रमदानयावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गावकºयांसमवेत स्वत: हातात पाटी व खोरे घेऊन श्रमदान केले. त्यांनीयावेळी गावकºयांशी संवाद साधला व पानी फौंडेशनच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या जलसंधारण कामांची माहिती घेतली. भारतीय जैन संघटनेचे प्रमुख शांतिलाल मुथा यांच्यासह आमदारांनी त्यांना मदतीचा हात दिला.