शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

आपले मन, हृदय दगड होऊ देऊ नका

By admin | Updated: March 3, 2015 00:28 IST

येडेनिपाणीमध्ये वसंतदादा व्याख्यानमाला : मकरंद गोंधळी --वसंतदादा व्याख्यानमाला

कामेरी : दगडावर प्रेम करणारी आपली संस्कृती आहे. मानवाचे दगडाशी घट्ट नाते आहे, हे जरी खरे असले तरी, आजच्या विज्ञान युगात आपले मन व हृदय दगड होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे, असे मत कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक मकरंद गोंधळी यांनी व्यक्त केले.येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील जयकिसान मंडळाच्यावतीने आयोजित पद्मभूषण वसंतदादा पाटील स्मृती व्याख्यानमालेत ‘...आणि आसूही हसले खुदूखुदू.. खदा खदा..!’ या विषयावर पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. सत्यजित देशमुख अध्यक्षस्थानी होते.मकरंद गोंधळी म्हणाले, दगडावर आपले प्रेम पूर्वीपासून आहे. त्याच्याशी आपले नाते घट्ट आहे. कारण देव, देऊळ, घर, चूल, पाटा, वरवंटा, जाते एवढेच नव्हे, तर पूर्वजांच्या स्मृती असणारे थडगेही दगडाचेच. भांडणासाठी मुलांच्या हातातही दगडच. मात्र विज्ञान युगात मन दगड होणार नाही, याची काळजी घ्या. आई, वडील, मुले, मुली यांच्यातील संभाषण वाढवा. सायंकाळचे जेवण सर्वांनी एकत्र घ्या, तरच कुटुंब संस्कारी बनेल.माजी मंत्री विनय कोरे म्हणाले, काँग्रेसवर आपला राग आहे. कारण जर त्यांनी वसंतदादा व यशवंतराव चव्हाण यांच्यात भांडण लावले नसते, तर देशाला दिशा देणारे राज्य म्हणून महाराष्ट्र पुढे असता. महाराष्ट्रीयन माणूस पंतप्रधान झाला असता. कारण या दोन नेत्यांनी विधायक विकासाची पाऊलवाट कशी चालावी, याची शिकवण सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्राला दिली.यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, बाळासाहेब पाटील, सी. बी. पाटील, जितेंद्र पाटील, वैभव पवार, जयराज पाटील, गोविंदराव जाधव, के. डी. पाटील, हेमंत कुरळे उपस्थित होते. (वार्ताहर)