शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

जिल्ह्याचे किमान तापमान २२ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:47 IST

सांगली : एकीकडे कमाल तापमान ३९ अंशापर्यंत वाढले असताना किमान तापमानानेही मोठी झेप घेतली. मंगळवारी किमान तापमान अचानक २२ ...

सांगली : एकीकडे कमाल तापमान ३९ अंशापर्यंत वाढले असताना किमान तापमानानेही मोठी झेप घेतली. मंगळवारी किमान तापमान अचानक २२ अंशापर्यंत वाढले. चोवीस तासात ३ अंशाने वाढ झाली आहे.

जिल्ह्याच्या तापमानात अचानक वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. सूर्य आग ओकत असल्याने आता उन्हाच्या तीव्र झळांचा आलेख दररोज वाढत आहे. कमाल तापमान ३९ अंशापर्यंत गेले आहे. चार दिवसांपूर्वी ते ३५ अंशाच्या घरात होते. किमान तापमान सोमवारी १९ अंश सेल्सिअस होते. आता ते २२ अंशापर्यंत वाढले आहे. सरासरीच्या तुलनेत किमान तापमान ५ अंशाने, तर कमाल तापमान ३ अंशाने अधिक आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आठवडाभर जिल्ह्याचे कमाल तापमान ३८ ते ३९, तर किमान तापमान २१ ते २२ अंशाच्या घरात राहणार आहे. त्यामुळे उकाड्यापासून सुटका नाही. मंगळवारी सांगली, मिरज शहरातील वातावरण अंशत: ढगाळ होते. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार बुधवारीही जिल्ह्याच्या काही भागात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची चिन्हे आहेत.