शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत गेला दीड हजार जणांचा बळी

By admin | Updated: July 22, 2016 00:03 IST

साडेतीन हजार अपघात : सुरक्षेच्या उपाययोजना कुचकामी; कागदावरच असलेले वाहतूक नियम प्रत्यक्षात राबविण्याची गरज

सचिन लाड -- सांगली --महामार्गावर बेदरकार आणि बेशिस्त वाहतुकीचे सातत्याने बळी जात असल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात साडेतीन हजार अपघातात एक हजार ५१३ जणांचा बळी गेला आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील जिल्ह्यातील कणेगाव ते कासेगाव ही २८ किलोमीटरची हद्द येते. मिरज-पंढरपूर असे दोन राष्ट्रीय, तर सांगली ते तासगाव, मिरज-विजापूर, वसगडेमार्गे कऱ्हाड, सांगली ते पेठ, सांगली ते कोल्हापूर असे पाच राज्य महामार्ग आहेत. याठिकाणी उपाययोजना करूनही अपघाताला आळा बसलेला नाही.मालिका सुरूच वाहनचालकांमध्ये ओव्हरटेक करून पुढे जाण्याची घाई आणि वेगाची नशा, या दोन प्रमुख गोष्टी अपघात होण्यास कारणीभूत आहेत. गेल्या दहा वर्षांत जिल्ह्यात प्रत्येकवर्षी अपघातांच्या संख्येत वाढच होत आली आहे. २०१३ मध्ये सांगली-तासगाव रस्त्यावरील चिंतामणीनगर रेल्वे पुलावर भरधाव सुमोने समोरुन रिक्षाला धडक दिली. सांगली-कोल्हापूर रस्त्यावरही सातत्याने अपघात होतात. मिरज-पंढरपूर, म्हैसाळ या मार्गावरही अपघात होतात.मानवी चुकाच कारणीभूतजिल्ह्यात २०१३ मध्ये २६० जणांचा अपघातामध्ये बळी गेला. २०१२ मध्ये ३१४ जणांचा बळी गेला होता. यातील ९० टक्क्यांपेक्षा अधिक अपघात हे मानवी चुकांमुळे झालेले आहेत. अपघाताची ६४ ठिकाणेतत्कालीन पोलिसप्रमुख सावंत यांनी जिल्ह्यात अपघाताच्या ठिकाणांचा सर्व्हे केला होता. या सर्व्हेतून जिल्ह्यात अपघाताची ६४ ठिकाणे असल्याचे आढळून आले होते.