शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

पन्नास टक्केपेक्षा जास्त थकबाकीच्या ग्रामपंचायती बरखास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:25 IST

गेल्यावर्षी कोरोनामुळे वसुली करू नये, असे शासनाने सांगितले होते. यामुळे ग्रामपंचायत विभागाने वसुलीत शिथिलता ठेवली होती. कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती ...

गेल्यावर्षी कोरोनामुळे वसुली करू नये, असे शासनाने सांगितले होते. यामुळे ग्रामपंचायत विभागाने वसुलीत शिथिलता ठेवली होती. कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिघडल्याने जिल्हा परिषदेने सर्वांचाच सहानुभूतीपूर्वक विचार केला. परंतु यामुळे थकबाकीचा आकडा वाढत गेला आहे. जिल्ह्यात सध्या घरपट्टीची २४ कोटी व पाणीपट्टीची १७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यात मिरज, वाळवा, आटपाडी, तासगाव या तालुक्यात पाणीपट्टी, घरपट्टी करांची थकबाकी सर्वाधिक आहे. थकबाकी वसुलीसाठी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंचांनी ग्रामसेवक आणि तेथील कर्मचाऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी अथवा सदस्यांकडे कराची थकबाकी असेल तर त्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. शासनाने कायद्यात तशी तरतूद केली आहे. वसुली खूपच वर्षांची असल्यास ग्रामपंचायती बरखास्त करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. तसा आदेश शासनाने काढला आहे. यामुळे कोणीही कठोर कारवाई करण्यास भाग पाडू नये. सर्वांनी वसुलीसाठी सहकार्य करावे. अन्यथा कोणत्याही सुविधा दिल्या जाणार नाहीत.

चौकट

पाणीपट्टी वसुलीसाठी कनेक्शन खंडित होणार

पाणीपट्टी वसुली झाली तरच शुद्ध आणि दर्जेदार पाण्याची सुविधा देणे शक्य आहे. महावितरणचे वीजबिल भरले नाही तर त्यांच्याकडून वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका असतो. ५० टक्के पाणीपट्टी थकबाकीदारामुळे उर्वरित ५० टक्के नियमित कर भरणाऱ्यांना शिक्षा होऊ नये. यासाठीच ग्रामसेवकांनी थकबाकीदार व्यक्तींचे पाणी कनेक्शन खंडित करण्याचे आदेशही दिले आहेत, अशी माहितीही तानाजी लोखंडे यांनी दिले आहेत.