शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

दिघंचीत सरपंच अमाेल माेरे यांनी आश्वासने पूर्ण करावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:25 IST

दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथील विकासकामात भाजप व राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्यांचा प्रामुख्याने वाटा आहे. दिघंचीत एकूण १७ सदस्य ...

दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथील विकासकामात भाजप व राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्यांचा प्रामुख्याने वाटा आहे. दिघंचीत एकूण १७ सदस्य आहेत. त्यापैकी ११ सदस्य भाजप व राष्ट्रवादीचे आहेत. बहुमताने ठराव पास केल्याशिवाय विकास कामे होत नाहीत. अल्पमतातील सत्ताधारी गटाने तसेच सरपंच अमाेल माेरे यांनी विकासकामाचे श्रेय घेऊ नये. यापेक्षा जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, असा इशारा भाजपच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

भाजपचे सदस्य म्हणाले. सरपंच अमोल माेरे यांनी दिघंची गावाला एक दिवसाआड शुध्द फिल्टरचे पाणी देऊ, असे आश्वासन दिले होते. सध्या आठवड्यातून एकदा तेही गाळमिश्रित पाणी मिळत आहे. बसस्थानकासाठी अद्ययावत पिकअप शेडही अद्याप झालेले नाही. मंजूर झालेल्या पेयजल योजनेवरून राजकारण सुरू आहे. सरपंच कोणा गटाचे प्रमुख नाहीत. त्यांनी गटबाजीचे राजकारण करीत राजकीय तमाशा करू नये. दिघंचीत शांतता ठेवावी. दिलेली आश्वासने पूर्ण करावीत.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य मोहन रणदिवे, ग्रामपंचायत सदस्य केशवराव मिसाळ, प्रणव गुरव, अजित मोरे, चंद्रकांत पुसावळे, सावंता पुसावळे, सयाजी मोरे, सोपान काळे, नानाभाऊ मेनकुदळे उपस्थित होते.