शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा विध्वंस रोखायला हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सत्ताधाऱ्यांकडून विकासाच्या नावाखाली सुरू असणारा पर्यावरणाचा विध्वंस रोखायला हवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्त्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सत्ताधाऱ्यांकडून विकासाच्या नावाखाली सुरू असणारा पर्यावरणाचा विध्वंस रोखायला हवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केले. येथील सत्यशोधक प्रबोधिनीतर्फे पर्यावरणदिनी आयोजित ‘डिजिटल सत्यशोधक संवाद’ या ऑनलाइन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

‘पर्यावरणपूरक विकास नीती’ या विषयावर त्यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण बाबींवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, सत्ताधारी नैसर्गिक संसाधनांशी खेळ करत आहेत. निसर्गाचा रास सुरू आहे. याचे परिणाम सामान्य जनतेला भोगावे लागत आहेत. विरोधात आवाज उठवणाऱ्या पर्यावरणवाद्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. विध्वंस रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर लढा उभारावा लागेल. पर्यावरणपूरक शाश्वत विकासाचा पर्याय पुढे आणावा लागेल. अन्यथा कोरोनासारख्या संकटांना सामोरे जावे लागेल.

त्या म्हणाल्या, प्रस्तावित कृषी कायद्यांमुळे शेतीचे बाजारीकरण होईल. रेशन व्यवस्था आणि अन्नसुरक्षा संपुष्टात येऊन सर्वसामान्यांना जगणे मुश्कील होईल. याचाही विचार करावा लागेल. प्रास्ताविकात महेश माने म्हणाले, पर्यावरण उद‌्ध्वस्त करणाऱ्या कुटनीतीमुळे नैसर्गिक आपत्ती येत आहेत. पर्यावरणाला वाचवले नाही तर माणसाला कोणीच वाचवणार नाही.

कार्यक्रमाला संपतराव पवार, डॉ. रवींद्र श्रावस्ती, ॲड. संदेश पवार, विकास मगदूम, दिगंबर माळी, स्वप्निल पाटील, वरद नागठाणे, रोहित माळी, नसीम गवंडी, सना पटेल, चैताली गुरव, सौरभ डांगे, अलंकार जाधव, सूरज बरगाले, प्रसाद माळी, असिम पठाण, वैभव आटुगडे, अभिषेक ढाले, अभिषेक जवंजाळ, कुणाल काळोखे आदी उपस्थित होते.