शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

‘वंचित’चे महागाईविरोधात निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:18 IST

आटपाडी : महागाईने कळस गाठला आहे. त्यामुळे सामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करावेत, ...

आटपाडी : महागाईने कळस गाठला आहे. त्यामुळे सामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करावेत, अशी मागणी बहुजन वंचित आघाडीकडून करण्यात आली आहे. याविषयीचे निवेदन तहसीलदार सचिन मुळीक यांना देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, कोविडने संपूर्ण जगाला विळखा घातला असून, या महामारीमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला. कष्टकरी, हातावरचे पोट असणारे व रोजंदारी करणाऱ्या जनतेचे गेले सव्वा वर्ष अतोनात हाल झाले आहेत. त्यात बऱ्याच कंपन्या बंद झाल्या तर काही कंपन्यांमध्ये कामगार कमी करण्यात आले. त्यातच गगनाला भिडणाऱ्या महागाईमुळे जनता हवालदिल झाली आहे. केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल व इतर जीवनावश्यक वस्तू महाग केल्या आहेत. सर्व जीवनावश्यक वस्तू स्वस्त कराव्यात व जनतेला दिलासा द्यावा अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी साहेबराव चंदनशिवे, शैलेंद्र आईवळे, नवनाथ जावीर, अखिल भोसले, भिकाजी खरात, रोहन भिसे, नवनाथ सावंत, निवृत्ती खंदारे, आदी उपस्थित होते.