शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

संख मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:24 IST

संख : संख (ता. जत) मध्यम प्रकल्पातून कलावा व बोर नदीला पाणी सोडावे, अशी मागणी बेळोंडगी सर्व सेवा ...

संख : संख (ता. जत) मध्यम प्रकल्पातून कलावा व बोर नदीला पाणी सोडावे, अशी मागणी बेळोंडगी सर्व सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष सोमनिंग बोरामणी यांनी केली आहे. याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पाटबंधारे कार्यालय यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की पूर्वभागातील संख मध्यम प्रकल्प यावर्षी भरलेला आहे. गेल्या २१ वर्षांत एकदाही कॅनॉलला पाणी सोडलेले नाही. १९९८ मध्ये पाणी सोडलेले होते. त्यानंतर एकदाही पाणी सोडलेले नाही. शेतकऱ्यांना पाण्याचा उपयोग व्हावा म्हणून शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून प्रकल्प व उमदीपर्यंत ३२ कि.मी. कालवा खोदला आहे.

पाणी सोडताना शेतकऱ्यांचे हित पाहून कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता कालव्यांद्वारे पाणी सोडल्यास करजगी, बेळाडगी, हळ्ळी, उमदी, सुसलाद, बालगाव, बोर्गी या गावाला फायदा होणार आहे.

शेतकऱ्यांना कालवा जमिनी अधिग्रहणाचे पैसे दिलेले आहेत. बोर नदीवर कोल्हापूर बंधारा बांधूनही करजगी, बोर्गी, हळ्ळी, बालगांव, सुसलाद येथील शेतकऱ्यांना उपयोग झालेला नाही.

त्यामुळे प्रकल्पातून पाणी सोडण्याचे पाटबंधारे विभागाला आदेश द्यावेत. अन्यथा शेतकऱ्यांसह संख अप्पर तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा सोमनिंग बोरामणी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.