शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

गोरक्षकांच्या बंदोबस्ताची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 23:46 IST

सांगली : गोरक्षेच्या नावाखाली कथित गोरक्षकांकडून दलित, मुस्लिम समाजातील तरूणांवर जीवघेणे हल्ले केले जात आहेत.

ठळक मुद्दे: दलित, मुस्लिमांवर हल्ले करणाºयांचा निषेध विविध सामाजिक संघटनांकडून मानवी साखळी केलीजमाव जमवून झुंडशाही प्रवृत्तीने गोरक्षेच्या नावाखाली निष्पाप तरूणांना मारले जात आहे

सांगली : गोरक्षेच्या नावाखाली कथित गोरक्षकांकडून दलित, मुस्लिम समाजातील तरूणांवर जीवघेणे हल्ले केले जात आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आणि कथित गोरक्षकांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांकडून सांगलीतील स्टेशन चौकात शुक्रवारी मानवी साखळी केली. तसेच दिवसभर धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाºयांकडे मागण्यांचे निवेदन दिले.या आंदोलनात जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार प्रा. शरद पाटील, अ‍ॅड्. के. डी. शिंदे, प्रा. डॉ. बाबूराव गुरव, बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रा. नामदेवराव करगणे, सुधार समितीचे अ‍ॅड्. अमित शिंदे, भानुदास पाटील, भष्टाचारविरोधी जनजागृती समितीचे विनोद मोरे, अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे प्रवीण कोकरे, माजी सैनिक संघटनेचे हिम्मतराव देशमुख, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव ओऊळकर, ज्योती अदाटे, सुनीता मदने, मुस्लिम आरक्षण समितीचे मुनीर मुल्ला, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जैलाब शेख, आम आदमी पार्टीचे साजिद मुजावर, कडेगाव नगरपंचायत समितीचे उपनगराध्यक्ष साजिद पाटील यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी आंदोलकांकडून सरकार आणि जातीयवादी शक्तीच्याविरोधात जोरात घोषणाबाजी केली जात होती. आंदोलकांनी जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन दिले. यामध्ये, जमाव जमवून झुंडशाही प्रवृत्तीने गोरक्षेच्या नावाखाली निष्पाप तरूणांना मारले जात आहे, त्यामुळे गोरक्षकांच्या बंदोबस्ताची मागणी आंदोलकांनी केली.लोकशाहीला लागलेला सामाजिक कलंकगोरक्षेच्या नावाखाली व्यापाºयांना गोरक्षक मारत आहेत. काही मुस्लिम, दलित तरूणांवर जीवघेणा हल्ला केला जात आहे. हा भारताच्या लोकशाहीला लागलेला सामाजिक कलंक असल्याची टीका प्रा. शरद पाटील यांनी केली. तसेच राज्य शासनाने सामाजिक एकता टिकण्यासाठी जातीच्या आधारावर होणारे हल्ले थांबविण्याची गरज आहे. अन्यथा सर्व सामाजिक संघटनांना संघटित करून तीव्र आंदोलनाचा लढा उभारावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.गोरक्षकांकडून दलित, मुस्लिम समाजातील तरूणांवर जीवघेणे हल्ले केले जात आहेत. या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांकडून सांगलीतील स्टेशन चौकात शुक्रवारी मानवी साखळी केली. यामध्ये प्रा. डॉ. बाबूराव गुरव, माजी आ. प्रा. शरद पाटील, अ‍ॅड्. के. डी. शिंदे आदी सहभागी होते.