शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

ऐतवडे बुद्रुक येथे पिण्याच्या पाण्यासाठी वाढीव जलवाहिनीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:30 IST

गावासाठी २००५ मध्ये भारत निर्माण योजना व २०१८ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजना करण्यात आल्या. मात्र या ...

गावासाठी २००५ मध्ये भारत निर्माण योजना व २०१८ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजना करण्यात आल्या. मात्र या योजनांमध्ये गावाबाहेरील वाढीव वस्तीचा समावेश नसल्यामुळे याठिकाणी जलवाहिनी टाकण्यात आलेली नाही. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत वाढीव वाडी-वस्त्यांचा पाणी याेजनेत समावेश करून जलवाहिनीसाठी मंजुरी मिळावी व त्या वस्त्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा. कुंभार टेक, शेखरवाडी फाटा, कावखडी फाटा, पेट्रोल पंप परिसर या भागात अनेक कुटुंब राहात आहेत. या ठिकाणी जलजीवन मिशनअंतर्गत वाढीव जलवाहिनी तातडीने मंजूर करून येथील लोकांचा पाणी प्रश्न तातडीने साेडविण्याची गरज आहे. वाढीव जलवाहिनीच्या मंजुरीसाठी पालकमंत्री जयंत पाटील यांनाही निवेदन दिले असल्याचे सौरभ पाटील यांनी सांगितले.