शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

करजगी वाळू तस्करांवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:27 IST

यंत्राद्वारे बेसुमार वाळू उपसा होत असल्याने ओढापात्रालगत असणाऱ्या शेतातील विहिरींच्या पाणीपातळीत कमालीची घट होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान ...

यंत्राद्वारे बेसुमार वाळू उपसा होत असल्याने ओढापात्रालगत असणाऱ्या शेतातील विहिरींच्या पाणीपातळीत कमालीची घट होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या वाळू तस्करांना रोखण्यासाठी शेतकरी गेले असता, त्यांना धमकावण्यात येत असून, प्रशासनाने रात्रीच्यावेळी होणारी वाळू तस्करी थांबविण्याची मागणी होत आहे. मध्यंतरी तत्कालीन तहसीलदार प्रशांत पिसाळ यांनी वाळू तस्करांवर कडक कारवाई केली होती; मात्र त्यांच्या बदलीनंतर वाळू तस्कर पुन्हा सक्रिय झाले आहेत. रोज अनेक डंपर गाड्या जेसीबीने भरून जात आहेत. मात्र प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होत आहे. केवळ तलाठी व कोतवाल यांच्यावर जबाबदारी सोपवून वाळू तस्करी थांबत नाही, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पोलीस बंदोबस्तात वाळू तस्करी रोखावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.