शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

आघाडी सरकारमुळे सिंचन क्षेत्रात घट

By admin | Updated: June 22, 2015 00:14 IST

शिवाजीराव नाईक : शिवणीत कार्यक्रम

वांगी : कॉँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात जलसिंचन योजनांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. त्यामुळे जलसिंचनावर मोठा खर्च होऊनही सिंचन क्षेत्र कमी झाले. त्यामुळे कॉँग्रेस व राष्ट्रवादीला लोकांनी बाजूला केले. हे परिवर्तन लोकशाहीमुळे शक्य झाले असल्याचे मत शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी व्यक्त केले. शिवणी (ता. कडेगाव) येथे जिल्हा बॅँकेच्या उपाध्यक्षपदी संग्रामसिंह देशमुख यांची निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. माजी आ. पृथ्वीराज देशमुख म्हणाले की, ताकारी व टेंभू योजनेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. आधुनिक ऊस शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जातील. संग्रामसिंह देशमुख यांनी गट-तट बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही दिली. महेश पवार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी रामभाऊ पवार, भानुदास पडळकर, दीपक पाटील, संजय घोरपडे, शंकर मोहिते, शेखर मोरे, लक्ष्मण कणसे, महेंद्र करांडे, राजाराम कुंभार उपस्थित होते. (वार्ताहर)