शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
काय घडतेय? भारतातील गर्भश्रीमंत, बिझनेसमन महागड्या गाड्यांच्या बुकिंग धडाधड रद्द करू लागले...
3
ब्रिटिशांसारखीच भारतावरही २१ वर्षांपूर्वी वेळ आलेली...; जेव्हा मिराज-२००० मॉरीशसमध्ये अडकलेले...
4
"मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवा अन्...." हिंदू सेनेच्या तलवार बाबाचे संतापजनक विधान
5
अभिमानास्पद! इटालियन तरुणींनी गायली 'वाजले की बारा' लावणी, समोर आलं नागपूरचं कनेक्शन
6
FD, SIP सर्व विसरुन जाल... Post Office कडे आहेत जबरदस्त सेव्हिंग स्कीम्स; एकदा गुंतवणूक, दरवर्षी मिळतील २.४६ लाख
7
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
8
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
9
श्रीराम-भरत मिलाप! रामायणातील महत्वाची घटना; सिनेमाबद्दल आदिनाथ कोठारे म्हणतो...
10
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
11
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा; उद्धवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता
12
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
13
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
14
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
15
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
16
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
17
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
18
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
19
एटीएसमुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले, शेख यांची खंत; ना वडिलांच्या दफनविधीला, ना मुलीच्या लग्नाला आलाे !
20
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल

आघाडी सरकारमुळे सिंचन क्षेत्रात घट

By admin | Updated: June 22, 2015 00:14 IST

शिवाजीराव नाईक : शिवणीत कार्यक्रम

वांगी : कॉँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात जलसिंचन योजनांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. त्यामुळे जलसिंचनावर मोठा खर्च होऊनही सिंचन क्षेत्र कमी झाले. त्यामुळे कॉँग्रेस व राष्ट्रवादीला लोकांनी बाजूला केले. हे परिवर्तन लोकशाहीमुळे शक्य झाले असल्याचे मत शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी व्यक्त केले. शिवणी (ता. कडेगाव) येथे जिल्हा बॅँकेच्या उपाध्यक्षपदी संग्रामसिंह देशमुख यांची निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. माजी आ. पृथ्वीराज देशमुख म्हणाले की, ताकारी व टेंभू योजनेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. आधुनिक ऊस शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जातील. संग्रामसिंह देशमुख यांनी गट-तट बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही दिली. महेश पवार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी रामभाऊ पवार, भानुदास पडळकर, दीपक पाटील, संजय घोरपडे, शंकर मोहिते, शेखर मोरे, लक्ष्मण कणसे, महेंद्र करांडे, राजाराम कुंभार उपस्थित होते. (वार्ताहर)