शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

अर्धवट तुटलेल्या पवनचक्की पात्यांचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:27 IST

कोकरुड : गुढे-पाचगणीसह पठारावरील पवनचक्कीच्या पात्यांची विविध कारणाने अर्धवट मोडतोड झाली आहे. ही पाती शेतकरी आणि जनावरांना धोकादायक असल्याने ...

कोकरुड : गुढे-पाचगणीसह पठारावरील पवनचक्कीच्या पात्यांची विविध कारणाने अर्धवट मोडतोड झाली आहे. ही पाती शेतकरी आणि जनावरांना धोकादायक असल्याने यांची दुरुस्ती करावी अथवा पाती सोडवून ठेवावीत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

गुढे, पाचगणी, पणुंब्रे, चरण, येळापूर, शिरसटवाडी, सावंतवाडी, मेणी या गावांच्या पठारावर विविध कंपन्यांचे शेकडो पवनचक्की प्रकल्प उभे आहेत. मात्र या पवनचक्कीवर वीज पडून, तसेच वातावरणातील बदल, जीर्ण झालेली पाती, मशीन यामुळे पाती मोडकळीस आली आहेत. अशी अर्धवट मोडून पडलेली अनेक पाती आहेत. अशा पवनचक्कीखाली मोठ्या प्रमाणात जनावरे चरावयास येत असतात. सोबत जनावरांचे मालक, शेतकरी अनेक प्रकारच्या कामानिमित्त फिरत असल्याने, याचा मोठा धोका असून अशी धोकादायक पाती काढून टाकावीत अथवा त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.