शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

दुग्ध व्यवसायात पैशांचे नियोजन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:35 IST

वाळवा : दुग्ध व्यवसायात हिशेब हा रुपयात न करता पैशात करावा लागतो. म्हणून एक एक पैशाचा विचार केला पाहिजे, ...

वाळवा : दुग्ध व्यवसायात हिशेब हा रुपयात न करता पैशात करावा लागतो. म्हणून एक एक पैशाचा विचार केला पाहिजे, असे प्रतिपादन हुतात्मा दूध संघाचे संस्थापक वैभव नायकवडी यांनी केले.

वाळवा येथील हुतात्मा (मल्टिपर्पज) सहकारी दूध संघाच्या २४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी होते.

वैभव नायकवडी म्हणाले, खरेदी दर कमी तिथून भरपूर दूध मिळविणे आणि जिथे दूध दर जास्ती तिथे विक्री करणे हे या व्यवसायात महत्त्वाचे आहे. यावर्षी सर्वच धंद्यांवर आर्थिक परिणाम झालेला आहे, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सर्वजण शोधत आहेत. हुतात्मा दूध संकलन एकदम गतीने वाढवू नका. पावडरीला दूध गेल्यास तोटा होईल.

गौरव नायकवडी म्हणाले, महापूर व कोविडने प्रचंड नुकसान झाले. सहकारी दूध संघांना शासन निर्णयाप्रमाणे जावे लागते. दूध संघाला शेतकरी व सभासदांना विचारात घेऊन निर्णय घ्यावे लागतात, परंतु मार्केट काही आपल्या हातात नाही.

यावेळी क्रांती साखर कारखाना उपाध्यक्ष उमेश जोशी, हुतात्मा साखर उपाध्यक्ष बाबूराव बोरगावकर, दूध संघाचे उपाध्यक्ष भगवान पाटील, आनंदराव शिंदे, महादेव कांबळे, बाळासाहेब पाटील, यशवंत बाबर, महादेव माने, आप्पासाहेब रेडेकर, अकौंटंट मॅनेजर दीपक पाटील उपस्थित होते. दिलीप सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. यशवंत बाबर यांनी आभार मानले.

फोटो-२८वाळवा१