शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

टेंभू योजनेचे आवर्तन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:19 IST

दरम्यान, गुरुवारी हे पाणी कामथी-सुर्ली कालव्यात सोडण्यात येणार आहे. सध्या कडेगाव तालुक्यासह खानापूर, ...

दरम्यान, गुरुवारी हे पाणी कामथी-सुर्ली कालव्यात सोडण्यात येणार आहे. सध्या कडेगाव तालुक्यासह खानापूर, आटपाडी, आदी दुष्काळी तालुक्यात तीव्र पाणीटंचाई भासत असून रब्बी पिके पाण्याअभावी कोमेजून जाऊ लागली आहेत. ऊसपिकांसह अन्य बागायत पिकेदेखील धोक्यात आली आहेत. त्यामुळे टेंभू सिंचन योजनेचे आवर्तन तातडीने सुरू करावे, अशी मागणी होती. आवर्तन सुरू न झाल्यास शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता; तर शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी टेंभूचे आवर्तन तातडीने सुरू करावे, असे नुकतेच संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले होते. या आदेशाचे पालन करीत व मागणीची दखल घेऊन शुक्रवारी टेंभूचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे.

दोन पंप सध्या सुरू करण्यात आले आहेत. खंबाळे बोगद्याच्या मुखाशी टाकलेले पाणी खंबाळे बोगदा पास करून जोड कालव्याद्वारे कडेगाव तालुक्यामध्ये प्रवेश सध्या पोहोचले असून तालुक्यातील मुख्य कालव्याद्वारे शिवाजीनगर तलावात असलेल्या टप्पा क्र. २ मध्ये पाणी सोडण्यात आले आहे. टप्पा क्र. २ मध्ये दोन पंप सुरू करण्यात आले आहे. यानंतर सुर्ली आणि कामथी कालव्यात पाणी सोडले जाणार आहे.