शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

कोरोनाची रुग्णसंख्या घटली, पण मृत्यू वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:31 IST

सांगली : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाची रुग्णसंख्या सलग दुसऱ्या दिवशी दोनशेच्या खाली असून, नवे १९५ रुग्ण आढळून आले. पण कोरोनाने ...

सांगली : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाची रुग्णसंख्या सलग दुसऱ्या दिवशी दोनशेच्या खाली असून, नवे १९५ रुग्ण आढळून आले. पण कोरोनाने १४ जणांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. दिवसभरात ३१३ जण कोरोनामुक्त झाले.

मंगळवारी महापालिका क्षेत्रात २७ रुग्ण आढळून आले. त्यात सांगलीत २४, मिरजेत ३ रुग्णांचा समावेश आहे. आटपाडी तालुक्यात ३८, जत १४, कडेगाव १५, कवठेमहांकाळ ७, खानापूर ३५, मिरज १६, पलूस ६, शिराळा २, तासगाव १५, वाळवा २०, तर जिल्ह्याबाहेरील सोलापूर, सातारा येथील ३ रुग्णही उपचारासाठी दाखल झाले आहेत.

दिवसभरात जिल्ह्यातील १४ जणांचा मृत्यू झाला. त्यात खानापूर, पलूस, जत, वाळवा तालुक्यातील प्रत्येकी १, मिरज व कवठेमहांकाळ प्रत्येकी दोन, तासगाव ४, तर महापालिका क्षेत्रात सांगली व मिरजेतील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यांतील एकाचा मृत्यू झाला. सध्या ४८२ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. आरटीपीसीआरच्या १५७९ चाचण्यांत ७२ पाॅझिटिव्ह, तर अँटिजनच्या ३१०४ चाचण्यांत १२६ रुग्ण सापडले.

चौकट

आतापर्यंतचे बाधित : १,९६१४३

कोरोनामुक्त झालेले : १,८९४५२

आतापर्यंतचे मृत्यू : ५१७१

उपचाराखालील रुग्ण : १५२०

चौकट

मंगळवारी दिवसभरात...

सांगली २४

मिरज ३

आटपाडी ३८

जत १४

कडेगाव १५

कवठेमहांकाळ ०७

खानापूर ३५

मिरज १६

पलूस ६

शिराळा २

तासगाव १५

वाळवा २०