शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णसंख्या घटली; वाढते मृत्युसत्र कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:19 IST

सांगली : आठवडाभरापासून स्थिर असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत गुरुवारी घट झाली. दिवसभरात ८७७ नवे रुग्ण आढळून आले, तर ५८७ जण ...

सांगली : आठवडाभरापासून स्थिर असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत गुरुवारी घट झाली. दिवसभरात ८७७ नवे रुग्ण आढळून आले, तर ५८७ जण कोरोनामुक्त झाले. मृत्युसत्र कायम असून, जिल्ह्यातील २५ जणांचा कोरोनाने तर दोघांचा म्युकरमायकोसिसने मृत्यू झाला.

जिल्ह्यातील २५ जणांचा मृत्यू झाला त्यात सांगली १, वाळवा ८, शिराळा ४, जत, कवठेमहांकाळ, पलूस आणि मिरज तालुक्यात प्रत्येकी २, आटपाडी, कडेगाव, खानापूर, तासगाव तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

आराेग्य यंत्रणेने आरटीपीसीआरअंतर्गत २,५७४ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात ३६६ जण पॉझिटिव्ह आढळले, तर रॅपिड ॲन्टिजनच्या ७१५२ जणांच्या नमुना तपासणीतून ५२६ जणांना कोरोनाचे निदान झाले.

उपचार घेत असलेल्या रुग्णसंख्येत वाढ होत सध्या ९ हजार ३१६ जण उपचार घेत आहेत त्यात १११३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ९०१ जण ऑक्सिजनवर, तर २१२ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील १५ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले.

चौकट

म्युकरमायकोसिसचा नवीन एकही रुग्ण गुरुवारी आढळला नाही. मात्र, उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित १,३३,९५३

उपचार घेत असलेले ९,३१६

कोरोनामुक्त झालेले १,२०,८१६

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ३,८२१

पॉझिटिव्हिटी रेट ९.१८ टक्के

गुरुवारी दिवसभरात

सांगली ९८

मिरज २४

आटपाडी ४२

कडेगाव ६२

खानापूर ६५

पलूस ७२

तासगाव ११४

जत ५५

कवठेमहांकाळ ३१

मिरज तालुका ९०

शिराळा ४३

वाळवा १८१