शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

जिल्ह्यात ६९३ जणांना कोरोना; २५ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:28 IST

जिल्ह्यातील २२ जणांचा मृत्यू झाला असून त्यात सांगली २, मिरज ३, तासगाव, मिरज तालुक्यात प्रत्येकी ३, कवठेमहांकाळ, वाळवा तालुक्यात ...

जिल्ह्यातील २२ जणांचा मृत्यू झाला असून त्यात सांगली २, मिरज ३, तासगाव, मिरज तालुक्यात प्रत्येकी ३, कवठेमहांकाळ, वाळवा तालुक्यात प्रत्येकी २, कडेगाव, खानापूर, पलूस आणि शिराळा तालुक्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.

उपचार घेत असलेल्या ८५३० रुग्णांपैकी ९४१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील ७९० जण ऑक्सिजनवर, तर १५१ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

आरोग्य यंत्रणेने आरटीपीसीआरअंतर्गत ३९७६ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात १८२ जण बाधित आढळले, तर रॅपिड अँटिजनच्या ७६८५ जणांच्या तपासणीतून ५२१ जण पॉझिटिव्ह आढळले. परजिल्ह्यातील तिघांचा मृत्यू, तर नवीन १० रुग्ण उपचारासाठी दाखल झाले.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित १७१०९९

उपचार घेत असलेले ८५३०

कोरोनामुक्त झालेले १५८०३८

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४५३१

सोमवारी दिवसभरात

सांगली ६८

मिरज १०

आटपाडी ६८

कडेगाव ४६

खानापूर ७०

पलूस ४१

तासगाव ११९

जत ६५

कवठेमहांकाळ २५

मिरज तालुका ६१

शिराळा १५

वाळवा १०५