शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ४८७ जणांना कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. रविवारी ४८७ जणांना कोरोनाचे निदान होतानाच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. रविवारी ४८७ जणांना कोरोनाचे निदान होतानाच पाच जणांचा मृत्यू झाला आहे. २४१ जण कोरोनामुक्त झाले असले तरी बाधितांची आणि कोरोनाने मृत्यूची वाढती संख्या चिंता वाढविणारी ठरत आहे.

रविवारी दिवसभरात पाच महिन्यातील सर्वाधिक रूग्णांची नोंद होतानाच महापालिका क्षेत्रातील स्थितीही वाढत आहे. १६३ जण बाधित आढळले असून जिल्ह्यातील वाळवा, खानापूर, कडेगाव आणि मिरज तालुक्यात सर्वाधिक रूग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यातील विविध रूग्णालयात उपचार घेत असलेल्या ३८०६ रूग्णांपैकी ५७८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात ५२३ जण ऑक्सिजनवर तर ५५ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

आरोग्य विभागाच्या वतीने रविवारी आरटीपीसीआर अंतर्गत १९४२ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ३०७ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर रॅपिड अँटिजेनच्या ११८३ जणांच्या तपासणीतून २०० जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

बाहेरच्या जिल्ह्यासह राज्यातून आलेले अनेकजण बाधित झाले आहेत. यात सोलापूर २, कोल्हापूर ६, सातारा ६, राजस्थान १, कर्नाटक १, पुणे १, हरियाणा १, ठाणे १ आणि आंध्र प्रदेशातून आलेला एकजण बाधित आढळलेला आहे.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित ५५५५४

उपचार घेत असलेले ३८०६

कोरोनामुक्त झालेले ४९९०२

आतापर्यंतचे एकूण मृत्यू १८४६

रविवारी दिवसभरात

सांगली ११२

मिरज ५१

खानापूर ६६

मिरज तालुका ६१

वाळवा ५४

कडेगाव ४३

तासगाव ३९

जत १५

शिराळा, पलूस प्रत्येकी १४

आटपाडी, कवठेमहांकाळ प्रत्येकी ९