शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत २६६५ जणांना कोरोना; १०२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:22 IST

आठवड्यापासून जिल्ह्यात सरासरी तेराशेच्यावर रुग्णांना कोरोनाचे निदान होत आहे. रविवारी दिवसभरात जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. यात ...

आठवड्यापासून जिल्ह्यात सरासरी तेराशेच्यावर रुग्णांना कोरोनाचे निदान होत आहे. रविवारी दिवसभरात जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. यात वाळवा तालुक्यात सर्वाधिक ९, तर मिरज आणि मिरज तालुक्यात प्रत्येकी ७, खानापूर ६, कवठेमहांकाळ ४, पलूस, जत प्रत्येकी ३, तासगाव, शिराळा, आटपाडी प्रत्येकी २, तर कडेगाव तालुक्यात एकाचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी ३६ जणांचा मृत्यू झाला. त्यात महापालिका क्षेत्र, वाळवा आणि खानापूर तालुक्यांतील प्रत्येकी ५, जत, तासगाव प्रत्येकी ४, मिरज तालुका ६, कवठेमहांकाळ ३, शिराळा २, तर कडेगाव आणि पलूस तालुक्यांतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

रविवारी आरोग्य विभागाच्या वतीने आरटीपीसीआर अंतर्गत २३६९ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ८४४ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे, तर रॅपिड अँँटिजेनच्या २२०७ जणांच्या तपासणीतून ५४७ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १३ हजार ५९५ झाली असून, त्यातील २३३३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २१०२ जण ऑक्सिजनवर, तर २३१ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. रविवारी परजिल्ह्यातील ८ जणांचा मृत्यू झाला असून, दिवसभरात ५३ जण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित ७८३४३

उपचार घेत असलेले १३५९५

कोरोनामुक्त झालेले ६२४००

आतापर्यंतचे एकूण मृत्यू २३४८

रविवारी दिवसभरात

सांगली १६७

मिरज ११९

मिरज तालुका २००

आटपाडी १६८

खानापूर १६२

वाळवा १३८

कवठेमहांकाळ ९५

जत ८७

तासगाव ७१

पलूस ५६

कडेगाव ४३

शिराळा ३२