शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

जिल्ह्यात २०४६ जणांना कोरोना; ५८ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:28 IST

सांगली : जिल्ह्यात शुक्रवारी २०४६ जणांना कोराेनाचे निदान झाले. परजिल्ह्यातील १३ जणांसह जिल्ह्यातील ४५ जणांचा मृत्यू झाला, तर ११६९ ...

सांगली : जिल्ह्यात शुक्रवारी २०४६ जणांना कोराेनाचे निदान झाले. परजिल्ह्यातील १३ जणांसह जिल्ह्यातील ४५ जणांचा मृत्यू झाला, तर ११६९ जण कोरोनामुक्त झाले. मात्र रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढविणारी आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आटपाडी, जत, खानापूर, मिरज, वाळवा तालुक्यांत दोनशेवर रुग्ण सापडत आहेत. शुक्रवारी ४५ जणांचा मृत्यू झाला त्यात सांगली ३, मिरज ६, तासगाव तालुक्यांत ७, जत ६, वाळवा ५, कडेगाव, पलूस आणि मिरज तालुक्यात प्रत्येकी ४, शिराळा २, खानापूर, आटपाडी प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाने आरटीपीसीआर अंतर्गत २९८० जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ११२९ जण बाधित आढळले तर रॅपिड अँटिजनच्या ३८३६ जणांच्या तपासणीतून १००८ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.

उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १६ हजार ७३४ झाली असून त्यातील २५८७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २३३९ जण ऑक्सिजनवर तर २३८ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

परजिल्ह्यातील ९१ नवे रुग्ण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांसह कर्नाटकातील सर्वाधिक रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित ८७६९३

उपचार घेत असलेले १६७३४

कोरोनामुक्त झालेले ६८४०३

आतापर्यंतचे एकूण मृत्यू २५५६

शुक्रवारी दिवसभरात

सांगली शहर १५६

मिरज शहर १४१

मिरज तालुका २८६

वाळवा २८०

जत २६५

खानापूर २२७

आटपाडी २१८

तासगाव १३६

कवठेमहांकाळ ९२

पलूस ९१

कडेगाव ८९

शिराळा ६५