शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

जिल्ह्यात २०४६ जणांना कोरोना; ५८ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:28 IST

सांगली : जिल्ह्यात शुक्रवारी २०४६ जणांना कोराेनाचे निदान झाले. परजिल्ह्यातील १३ जणांसह जिल्ह्यातील ४५ जणांचा मृत्यू झाला, तर ११६९ ...

सांगली : जिल्ह्यात शुक्रवारी २०४६ जणांना कोराेनाचे निदान झाले. परजिल्ह्यातील १३ जणांसह जिल्ह्यातील ४५ जणांचा मृत्यू झाला, तर ११६९ जण कोरोनामुक्त झाले. मात्र रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढविणारी आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आटपाडी, जत, खानापूर, मिरज, वाळवा तालुक्यांत दोनशेवर रुग्ण सापडत आहेत. शुक्रवारी ४५ जणांचा मृत्यू झाला त्यात सांगली ३, मिरज ६, तासगाव तालुक्यांत ७, जत ६, वाळवा ५, कडेगाव, पलूस आणि मिरज तालुक्यात प्रत्येकी ४, शिराळा २, खानापूर, आटपाडी प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाने आरटीपीसीआर अंतर्गत २९८० जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ११२९ जण बाधित आढळले तर रॅपिड अँटिजनच्या ३८३६ जणांच्या तपासणीतून १००८ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.

उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १६ हजार ७३४ झाली असून त्यातील २५८७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २३३९ जण ऑक्सिजनवर तर २३८ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

परजिल्ह्यातील ९१ नवे रुग्ण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांसह कर्नाटकातील सर्वाधिक रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित ८७६९३

उपचार घेत असलेले १६७३४

कोरोनामुक्त झालेले ६८४०३

आतापर्यंतचे एकूण मृत्यू २५५६

शुक्रवारी दिवसभरात

सांगली शहर १५६

मिरज शहर १४१

मिरज तालुका २८६

वाळवा २८०

जत २६५

खानापूर २२७

आटपाडी २१८

तासगाव १३६

कवठेमहांकाळ ९२

पलूस ९१

कडेगाव ८९

शिराळा ६५