शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

जिल्ह्यात १४३४ जणांना कोरोना; १३७६ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:25 IST

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील स्थिरता शुक्रवारीही कायम होती. शुक्रवारी दिवसभरात १४३४ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर १३७६ जण ...

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील स्थिरता शुक्रवारीही कायम होती. शुक्रवारी दिवसभरात १४३४ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर १३७६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात परजिल्ह्यातील आठ जणांसह जिल्ह्यातील ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रापेक्षा वाळवा, जत तालुक्यांतील रुग्णांची संख्या अधिक आहे.

गेल्या पाच दिवसांपासून सरासरी तेराशे रुग्णांची नोंद होत आहे. यात वाढ होत १४३४ जण बाधित आढळले असले तरी तुलनेने संख्या स्थिर आहे. जिल्ह्यातील ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. यात सांगली, मिरज प्रत्येकी दोन, वाळवा व पलूस तालुक्यांत प्रत्येकी सात, खानापूर सहा, मिरज तीन, जत, शिराळा प्रत्येकी दोन, आटपाडी, कडेगाव, कवठेमहांकाळ तालुक्यांत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाने शुक्रवारी आरटीपीसीआर अंतर्गत ३३४९ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ७४६ जण बाधित आढळले, तर ४१२५ जणांच्या रॅपिड अँटिजनच्या तपासणीतून ७६५ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.

जिल्ह्यातील रुग्णालयात व होम आयसोलेशनमध्ये १३ हजार ८७६ जण उपचार घेत असून, त्यातील २३३३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २०४० जण ऑक्सिजनवर, तर २९३ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील आठजणांचा मृत्यू झाला असून, नवीन ७७ जण उपचारांसाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

चौकट -

सांगली १०२

मिरज ६७

वाळवा २५०

जत २३०

तासगाव १६२

मिरज तालुका १५५

शिराळा १२५

कडेगाव ८८

खानापूर ८५

पलूस ६८

आटपाडी ५८

कवठेमहांकाळ ४४