शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
5
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
8
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
9
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
10
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
11
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
12
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
13
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
14
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
15
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
16
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
17
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
18
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
19
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
20
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

जिल्ह्यात १३३८ जणांना कोरोना; ३९ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:28 IST

सांगली : जिल्ह्यात सलग दुसऱ्यादिवशी कोरोनासंख्येत घट झाल्याने दिलासा मिळाला आहे. सोमवारी दिवसभरात १३३८ जणांना कोरोनाचे निदान होतानाच परजिल्ह्यातील ...

सांगली : जिल्ह्यात सलग दुसऱ्यादिवशी कोरोनासंख्येत घट झाल्याने दिलासा मिळाला आहे. सोमवारी दिवसभरात १३३८ जणांना कोरोनाचे निदान होतानाच परजिल्ह्यातील नऊजणांसह जिल्ह्यातील ३० जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील मृत्यूची संख्याही घटली आहे. १२८४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

सलग दुसऱ्यादिवशी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे, तर सरासरी चाळीसवर असलेल्या मृत्यूसंख्येतही घट झाल्याने दिलासा मिळाला आहे. सोमवारी ३० जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली, मिरज प्रत्येकी २, वाळवा तालुक्यात १२, खानापूर तालुक्यात ४, जत, तासगाव प्रत्येकी ३, कवठेमहांकाळ, मिरज, शिराळा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

आरोग्य विभागाने सोमवारी आरटीपीसीआरअंतर्गत १६४८ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ४५८ जण बाधित आढळले आहेत, तर ३३५२ जणांच्या तपासणीतून ९२२ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.

उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १६ हजार ९९२ वर पाेहोचली असून, त्यातील २६०२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २३०९ जण ऑक्सिजनवर, तर २९३ व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

परजिल्ह्यातील नऊजणांचा मृत्यू झाला असून, सोमवारी ४२ जण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित ९२०९२

उपचार घेत असलेले १६९९२

कोरोनामुक्त झालेले ७२४२२

आतापर्यंतचे एकूण मृत्यू २६७८

सोमवारी दिवसभरात

सांगली ८४

मिरज ४५

जत २९७

मिरज तालुका १७३

वाळवा १४९

खानापूर १४४

आटपाडी ९४

तासगाव ८७

कडेगाव ८१

कवठेमहांकाळ ७८

शिराळा ५८

पलूस ४८