शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

जिल्ह्यात १३३८ जणांना कोरोना; ३९ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:28 IST

सांगली : जिल्ह्यात सलग दुसऱ्यादिवशी कोरोनासंख्येत घट झाल्याने दिलासा मिळाला आहे. सोमवारी दिवसभरात १३३८ जणांना कोरोनाचे निदान होतानाच परजिल्ह्यातील ...

सांगली : जिल्ह्यात सलग दुसऱ्यादिवशी कोरोनासंख्येत घट झाल्याने दिलासा मिळाला आहे. सोमवारी दिवसभरात १३३८ जणांना कोरोनाचे निदान होतानाच परजिल्ह्यातील नऊजणांसह जिल्ह्यातील ३० जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील मृत्यूची संख्याही घटली आहे. १२८४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

सलग दुसऱ्यादिवशी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे, तर सरासरी चाळीसवर असलेल्या मृत्यूसंख्येतही घट झाल्याने दिलासा मिळाला आहे. सोमवारी ३० जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली, मिरज प्रत्येकी २, वाळवा तालुक्यात १२, खानापूर तालुक्यात ४, जत, तासगाव प्रत्येकी ३, कवठेमहांकाळ, मिरज, शिराळा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

आरोग्य विभागाने सोमवारी आरटीपीसीआरअंतर्गत १६४८ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ४५८ जण बाधित आढळले आहेत, तर ३३५२ जणांच्या तपासणीतून ९२२ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.

उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १६ हजार ९९२ वर पाेहोचली असून, त्यातील २६०२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २३०९ जण ऑक्सिजनवर, तर २९३ व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

परजिल्ह्यातील नऊजणांचा मृत्यू झाला असून, सोमवारी ४२ जण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित ९२०९२

उपचार घेत असलेले १६९९२

कोरोनामुक्त झालेले ७२४२२

आतापर्यंतचे एकूण मृत्यू २६७८

सोमवारी दिवसभरात

सांगली ८४

मिरज ४५

जत २९७

मिरज तालुका १७३

वाळवा १४९

खानापूर १४४

आटपाडी ९४

तासगाव ८७

कडेगाव ८१

कवठेमहांकाळ ७८

शिराळा ५८

पलूस ४८