शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
4
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
5
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
6
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
7
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
8
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
9
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
10
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
11
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
12
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
13
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
14
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
15
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
16
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
17
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
18
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
19
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
20
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?

जिल्ह्यात ११२६ जणांना कोरोना; १५८९ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:26 IST

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील स्थिरता कायम राहिली आहे. रविवारी दिवसभरात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचेही प्रमाण वाढले असून ११२६ जणांना ...

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील स्थिरता कायम राहिली आहे. रविवारी दिवसभरात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचेही प्रमाण वाढले असून ११२६ जणांना निदान झाले, तर १५८९ जण कोरोनामु्क्त झाले आहेत. परजिल्ह्यातील ५ जणांसह जिल्ह्यातील २४ जणांचा मृत्यू झाला आहे. वाळवा तालुक्यात सर्वाधिक २०९ रुग्णांची नोंद झाली आहे.

आठवडाभरापासून रुग्णांची संख्या स्थिर असून त्यात रविवारी पुन्हा घट झाली. शिवाय बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील २४ जणांचा मृत्यू झाला असून त्यात वाळवा तालुक्यातील ६, खानापूर, जत, मिरज तालुक्यातील प्रत्येकी ४, तासगाव २, तर आटपाडी, कडेगाव, कवठेमहांकाळ आणि पलूस तालुक्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. दीड महिन्यानंतर प्रथमच महापालिका क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद न झाल्याने दिलासा मिळाला आहे.

आरोग्य विभागाने रविवारी आरटीपीआरअंतर्गत २५०९ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ५७० जण बाधित आढळले आहेत, तर रॅपिड ॲन्टिजनच्या २७३८ जणांच्या तपासणीतून ६२४ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

विविध रुग्णालयांसह होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या १३ हजार ३८० रुग्णांपैकी २२३० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात १९२८ जण ऑक्सिजनवर, तर ३०१ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील ५ जणांचा मृत्यू झाला असून नवे ६८ रुग्ण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित १०९४२४

उपचार घेत असलेले १३३८०

कोरोनामुक्त झालेले ९२८७२

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ३१७२

रविवारी दिवसभरात...

सांगली ९९

मिरज ६८

वाळवा २०९

जत १४८

मिरज तालुका १२०

शिराळा ९८

कडेगाव ९५

तासगाव ८०

कवठेमहांकाळ ६४

खानापूर ५९

आटपाडी ५७

पलूस २९