शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

विठ्ठलवाडीत रेल्वेस्थानकाचे काम सुरू

By admin | Updated: July 17, 2014 23:40 IST

नागरिकांकडूनही सहकार्याची तयारी

पलूस : आमणापूर (ता. पलूस) येथील रेल्वेस्थानक विठ्ठलवाडी येथे स्थलांतरित करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, विठ्ठलवाडी येथील रेल्वेच्या जागेचे रेल्वेस्थानकसाठी सपाटीकरण करुन देण्याची तयारी नागरिकांनी दर्शविली आहे.आमणापूर येथील सध्याचे रेल्वे स्थानक मुख्य रस्त्यापासून फारच दूर आहे. त्यामुळे पलूस या तालुक्याच्या ठिकाणच्या प्रवाशांना रेल्वे प्रवासाचा लाभ मिळत नाही. अनेक वर्षांपासून पलूस व तालुक्यातील नागरिक कृती समितीच्या माध्यमातून लढा देत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी व पलूस तहसील कार्यालयानेही यापूर्वीच रेल्वेस्थानक स्थलांतर करणे योग्य असल्याचे रेल्वे प्रशासनाला लेखी अहवाल देऊन कळविले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनीही वेळोवेळी सध्याचे रेल्वेस्थानक व स्थलांतरित जागेची पाहणी करुन, रेल्वेस्थानक स्थलांतर केल्यास रेल्वे प्रवाशांच्या संख्येत वाढ होऊन, रेल्वेच्याही उत्पन्नात वाढ होणार असल्याचा अहवाल तयार केला आहे. रेल्वे प्रशासनाने स्थलांतरित करण्याचा निर्णय घेऊन प्रक्रिया सुरू केली आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच विठ्ठलवाडी येथील जागेची पाहणी केली. आमणापूर रस्त्याच्या पश्चिमेस रेल्वेस्थानक करण्याचे निश्चित झाल्यानंतर, या जागेचे स्थानिक नागरिक व ग्रामपंचायतीने श्रमदानातून सपाटीकरण करुन द्यावे, त्यामुळे रेल्वेस्थानकाचे बांधकाम करणे सोयीचे होईल, असा प्रस्ताव मांडला. त्यास नागरिकांनी सहमती दर्शविली आहे. (वार्ताहर)