शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

काँग्रेस-राष्ट्रवादी सोडून सगळ्यांचा पाठिंबा घेणार

By admin | Updated: March 6, 2017 23:55 IST

पृथ्वीराज देशमुख : शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र; जिल्हा परिषदेत भाजपचीच सत्ता येणार

  सांगली : जिल्हा परिषदेत भाजपला सर्वाधिक २५ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडून अन्य सर्व संघटना व पक्षांना बरोबर घेऊन जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. शिवसेना आमचा नैसर्गिक मित्रच असून ते आमच्याबरोबर असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी, शिवसेना पक्षाला वगळून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण्यासाठी आमच्याकडे ३४ संख्याबळ असल्याचे जाहीर केले होते. यावरून शिवसेनेमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन, जिल्हा परिषदेत सध्या शिवसेनेला धरून अथवा वगळून सत्ता स्थापण्यासंदर्भात आम्ही कोणतेही विधान केले नसताना, भाजप नेत्यांनी शिवसेनेशिवाय सत्तेचा केलेला दावा आश्चर्यकारक आणि व्यथित करणारा असल्याची टीका केली होती. या पार्श्वभूमीवर देशमुख बोलत होते. ते म्हणाले की, माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला आहे. शिवसेना हा भाजपचा नैसर्गिक मित्र आहे. त्यामुळे ते आमच्याबरोबर आहेतच. याशिवाय, रयत विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, अपक्षांसह भाजपकडे जिल्हा परिषदेत ३४ सदस्यसंख्या असल्याचे मी सांगितले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष आमचे विरोधक आहेत. या दोन पक्षांना जनता कंटाळल्यामुळेच मतदारांनी भाजपला स्वीकारले आहेत. भाजपकडे सर्वाधिक २५ सदस्यसंख्या असल्यामुळे सत्ता आम्हीच स्थापन करणार आहोत. मित्रपक्षही आमच्याबरोबर असणारच आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेत भाजपचे कमळ फुलणार आहे. (प्रतिनिधी) मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर ‘रयत’चा पाठिंबा रयत विकास आघाडीचे चार जि. प. सदस्य आहेत. यापैकी दोन नानासाहेब महाडिक गटाचे, तर कामेरीची जागा काँग्रेसचे नेते सी. बी. पाटील गटाची असल्याचे बोलले जात आहे. वाळवा गटातील डॉ. सुषमा नायकवडी क्रांती आघाडीच्या आहेत. महाडिक गट १४ रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. त्यानंतरच कुणाला पाठिंबा द्यायचा, हे त्यांचे निश्चित होणार आहे. कामेरी आणि वाळवा गटातील सदस्यांच्या पाठिंब्याचा घोळ कायम असून, योग्यवेळी तो जाहीर करू, असे वैभव नायकवडी यांनी स्पष्ट केले.