शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

आनंदराव पाटील यांच्या कुटुंबीयांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून सांत्वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:27 IST

रेठरे धरण : राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक व रेठरे धरणचे माजी सरपंच आनंदराव पाटील यांच्या अपघाती मृत्यूने रेठरे धरण ...

रेठरे धरण : राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक व रेठरे धरणचे माजी सरपंच आनंदराव पाटील यांच्या अपघाती मृत्यूने रेठरे धरण व परिसरावर शोककळा पसरली आहे. पाटील कुटुंबावर दुःखाचा आघात झाला असताना सांगली व सातारा जिल्ह्यातील विविध राजकीय, सामाजिक, क्षेत्रातील मान्यवरांनी पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले.

आनंदराव पाटील यांच्या अपघाती मृत्यूने रेठरे धरणच्या ग्रामस्थांना माेठा धक्का बसला आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सदाभाऊ खोत, माजी आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार भगवानराव साळुंखे, महानंदचे माजी अध्यक्ष विनायक पाटील, धैर्यशील पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सम्राट महाडिक, राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, उपाध्यक्ष विजयबापू पाटील, युवा नेते प्रतीक पाटील, विराज नाईक, चिखलीचे सरपंच राजेंद्र नाईक तसेच माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार सदाशिवराव पाटील, विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, माजी नगराध्यक्ष चिमण डांगे, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. श्यामराव पाटील, आर. डी. सावंत, वारणा बँकेचे संचालक अभिजित पाटील, अरविंद बुद्रुक, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, कृष्णा कारखान्याचे संचालक संजय पाटील, तंबाखू संघाचे अध्यक्ष संजय पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित पाटील, राजारामबापू कारखान्याचे संचालक देवराज पाटील, राजारामबापू बँकेचे उपाध्यक्ष जनार्दन पाटील यांच्यासह मान्यवरांनी आनंदराव पाटील यांचे भाऊ उद्योजक दादासाहेब पाटील, मुलगा हर्षवर्धन, पुतण्या प्रतीक पाटील, तसेच कुटुंबीयांचे सांत्वन केले.