शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

संख प्रकल्पाच्या कालव्याचे काँक्रेटीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:31 IST

संख : संख (ता. जत) येथील मध्यम प्रकल्पाच्या डावा व उजवा कालव्याचे १०० टक्के काँक्रेटीकरण करावे. तसेच कालव्यामधून पाणी ...

संख : संख (ता. जत) येथील मध्यम प्रकल्पाच्या डावा व उजवा कालव्याचे १०० टक्के काँक्रेटीकरण करावे. तसेच कालव्यामधून पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे. ते तात्काळ थांबवावे. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिले आहे.

निवेदनात म्हंटले आहे की, पूर्व भागातील संख मध्यम प्रकल्पच्या डाव्या व उजव्या कालव्यामधून पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे. परंतु दोन्ही कालवे नादुरुस्त आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होते. गळतीमुळे कालव्या शेजारील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे काँक्रटीकरण करूनच पाणी सोडण्यात यावे.

निवेदनावर भिमाशंकर बिरादार, सिध्दगोंडा बिरादार, नागनाथ शिळीन, राजकुमार बिरादार यांच्या स्वाक्षरी आहेत.