शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

विराज शुगरच्या गळीत हंगामाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:27 IST

विटा : दुष्काळी भागात सुरू करण्यात आलेल्या विराज शुगर कारखान्याने योग्य वजन व वेळेत बिले दिल्यामुळे शेतकऱ्यांनी विश्वास दाखविला. ...

विटा : दुष्काळी भागात सुरू करण्यात आलेल्या विराज शुगर कारखान्याने योग्य वजन व वेळेत बिले दिल्यामुळे शेतकऱ्यांनी विश्वास दाखविला. त्यामुळेच हंगाम यशस्वी झाला असल्याचे प्रतिपादन संस्थापक माजी आ.अ‍ॅड.सदाशिवराव पाटील यांनी केले.

विटा (आळसंद) येथील विराज केन शुगर कारखान्याच्या हंगामाची सांगता व साखर पोत्यांचे पूजन माजी आ.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यकारी संचालक संग्राम देशमुख, सरव्यवस्थापक विजय कुलकर्णी, उत्तम पाटणकर, गोविंदराव भोसले, राजेंद्र माने, अमित भोसले उपस्थित होते.

कार्यकारी संचालक देशमुख म्हणाले की, ५०० टन क्षमता असताना ६५० टन प्रतिदिन गाळप करून हंगामात १ लाख २१ हजार टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केले.

माजी नगराध्यक्ष वैभव पाटील म्हणाले की, सर्वात पहिल्यांदा या वर्षीचा हंगाम सुरू करण्याचे धाडस केले. त्यामुळे २१२ दिवस कारखाना यशस्वीपणे गाळप करू शकला.

यावेळी शेती अधिकारी रमेश शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. दीपक पाटील, दीपक जांभळे, अंकुश मंडले उपस्थित होते. संचालक उत्तम पाटणकर यांनी आभार मानले.