शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

निर्मलसाठी जिल्ह्यात ८८ ग्रामपंचायतींचा खोडा

By admin | Updated: November 6, 2014 22:58 IST

शौचालयांचा अभाव : जिल्हा परिषदेसमोर अभियान पूर्ण करण्याचे आव्हान

रत्नागिरी : जिल्हा निर्मल होण्यासाठी ८८ ग्रामपंचायतींचा खोडा असून, जिल्ह्यातील साडेतीन हजार कुटुंबीयांकडे वैयक्तिक शौचालये नसल्याचे पाहणी दरम्यान स्पष्ट झाले आहे. ही शौचालये २०२२ पर्यंत बांधून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निर्मल भारत अभियानांतर्गत जिल्हा परिषदेने समोर ठेवले आहे.उघड्यावर शौचाला बसणे म्हणजे रोगराईला निमंत्रण देण्याचाच एक भाग आहे. रत्नागिरी जिल्हा निर्मल करतानाच प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असणे आवश्यक आहे. त्यासाठी मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.इतर जिल्ह्यांपेक्षा रत्नागिरी जिल्हा आरोग्याच्या दृष्टीने फार पुढे आहे. त्यासाठी ग्रामीण भागामध्येही स्वच्छतेला महत्व दिले जाते. निर्मल भारत अभियानांतर्गत प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय बांधण्यासाठी ४ हजार ६०० रुपये अनुदान, तर एमआरजीएसमधून १० हजार रुपये अनुदान देण्यात येते.जिल्ह्यातील किती कुटुंबीयांकडे वैयक्तिक शौचालये नाहीत, याबाबतचा निर्मल भारत अभियानांतर्गत सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये सुमारे साडेतीन हजार कुटुंबीयांकडे वैयक्तिक शौचालये नसल्याने ही कुटुंबीय सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात, असे पुढे आले होते. जिल्ह्यातील लांजा आणि गुहागर हे तालुके १०० टक्के हगणदारीमुक्त झाल्याने हे दोन्ही तालुके निर्मल झाले आहेत. पालघर ग्रामपंचायत या एकमेव ग्रामपंचायतीमुळे गुहागर पंचायत समिती निर्मल होण्यास अडचण निर्माण झाली आहे. प्रत्येक ग्रामपंचायत निर्मलग्राम होण्यासाठी जिल्हा परिषदेकडून सरपंच, सदस्य यांच्या खास प्रशिक्षणही देण्यात आले आहे. त्यातून त्यांचे प्रबोधनही करण्यात आले आहे. जिल्ह्यात प्रत्येक घरामध्ये शौचालय असल्यास जिल्हा निर्मल होईल. त्यासाठी जनतेनेही पुढे येणे अवश्यक आहे. (शहर वार्ताहर)तालुक्यातील निर्मल ग्रामन झालेल्या ग्रामपंचायतीतालुका ग्रामपंचायतीदापोली१६ खेड१८ चिपळण२८ रत्नागिरी८ संगमेश्वर९ राजापूर८ मंडणगड१८८ ग्रामपंचायती निर्मल करताना दमछाककेवळ दोनच तालुके निर्मलनिर्मल नसलेल्या ग्रामपंचायतींचा आकडा पुढे सरकेनासाडेतीन हजार कुटुंबीय वैयक्तिक शौचालयाविनाजनतेकडून सहकार्याची अपेक्षास्वच्छतेसाठी प्रबोधनाची आवश्यकता निर्मलग्रामची संकल्पना अधिक ताकदवान व्हावी