शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

निर्मलसाठी जिल्ह्यात ८८ ग्रामपंचायतींचा खोडा

By admin | Updated: November 6, 2014 22:58 IST

शौचालयांचा अभाव : जिल्हा परिषदेसमोर अभियान पूर्ण करण्याचे आव्हान

रत्नागिरी : जिल्हा निर्मल होण्यासाठी ८८ ग्रामपंचायतींचा खोडा असून, जिल्ह्यातील साडेतीन हजार कुटुंबीयांकडे वैयक्तिक शौचालये नसल्याचे पाहणी दरम्यान स्पष्ट झाले आहे. ही शौचालये २०२२ पर्यंत बांधून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निर्मल भारत अभियानांतर्गत जिल्हा परिषदेने समोर ठेवले आहे.उघड्यावर शौचाला बसणे म्हणजे रोगराईला निमंत्रण देण्याचाच एक भाग आहे. रत्नागिरी जिल्हा निर्मल करतानाच प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असणे आवश्यक आहे. त्यासाठी मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.इतर जिल्ह्यांपेक्षा रत्नागिरी जिल्हा आरोग्याच्या दृष्टीने फार पुढे आहे. त्यासाठी ग्रामीण भागामध्येही स्वच्छतेला महत्व दिले जाते. निर्मल भारत अभियानांतर्गत प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय बांधण्यासाठी ४ हजार ६०० रुपये अनुदान, तर एमआरजीएसमधून १० हजार रुपये अनुदान देण्यात येते.जिल्ह्यातील किती कुटुंबीयांकडे वैयक्तिक शौचालये नाहीत, याबाबतचा निर्मल भारत अभियानांतर्गत सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये सुमारे साडेतीन हजार कुटुंबीयांकडे वैयक्तिक शौचालये नसल्याने ही कुटुंबीय सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात, असे पुढे आले होते. जिल्ह्यातील लांजा आणि गुहागर हे तालुके १०० टक्के हगणदारीमुक्त झाल्याने हे दोन्ही तालुके निर्मल झाले आहेत. पालघर ग्रामपंचायत या एकमेव ग्रामपंचायतीमुळे गुहागर पंचायत समिती निर्मल होण्यास अडचण निर्माण झाली आहे. प्रत्येक ग्रामपंचायत निर्मलग्राम होण्यासाठी जिल्हा परिषदेकडून सरपंच, सदस्य यांच्या खास प्रशिक्षणही देण्यात आले आहे. त्यातून त्यांचे प्रबोधनही करण्यात आले आहे. जिल्ह्यात प्रत्येक घरामध्ये शौचालय असल्यास जिल्हा निर्मल होईल. त्यासाठी जनतेनेही पुढे येणे अवश्यक आहे. (शहर वार्ताहर)तालुक्यातील निर्मल ग्रामन झालेल्या ग्रामपंचायतीतालुका ग्रामपंचायतीदापोली१६ खेड१८ चिपळण२८ रत्नागिरी८ संगमेश्वर९ राजापूर८ मंडणगड१८८ ग्रामपंचायती निर्मल करताना दमछाककेवळ दोनच तालुके निर्मलनिर्मल नसलेल्या ग्रामपंचायतींचा आकडा पुढे सरकेनासाडेतीन हजार कुटुंबीय वैयक्तिक शौचालयाविनाजनतेकडून सहकार्याची अपेक्षास्वच्छतेसाठी प्रबोधनाची आवश्यकता निर्मलग्रामची संकल्पना अधिक ताकदवान व्हावी