शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

निर्मलसाठी जिल्ह्यात ८८ ग्रामपंचायतींचा खोडा

By admin | Updated: November 6, 2014 22:58 IST

शौचालयांचा अभाव : जिल्हा परिषदेसमोर अभियान पूर्ण करण्याचे आव्हान

रत्नागिरी : जिल्हा निर्मल होण्यासाठी ८८ ग्रामपंचायतींचा खोडा असून, जिल्ह्यातील साडेतीन हजार कुटुंबीयांकडे वैयक्तिक शौचालये नसल्याचे पाहणी दरम्यान स्पष्ट झाले आहे. ही शौचालये २०२२ पर्यंत बांधून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निर्मल भारत अभियानांतर्गत जिल्हा परिषदेने समोर ठेवले आहे.उघड्यावर शौचाला बसणे म्हणजे रोगराईला निमंत्रण देण्याचाच एक भाग आहे. रत्नागिरी जिल्हा निर्मल करतानाच प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असणे आवश्यक आहे. त्यासाठी मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.इतर जिल्ह्यांपेक्षा रत्नागिरी जिल्हा आरोग्याच्या दृष्टीने फार पुढे आहे. त्यासाठी ग्रामीण भागामध्येही स्वच्छतेला महत्व दिले जाते. निर्मल भारत अभियानांतर्गत प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय बांधण्यासाठी ४ हजार ६०० रुपये अनुदान, तर एमआरजीएसमधून १० हजार रुपये अनुदान देण्यात येते.जिल्ह्यातील किती कुटुंबीयांकडे वैयक्तिक शौचालये नाहीत, याबाबतचा निर्मल भारत अभियानांतर्गत सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये सुमारे साडेतीन हजार कुटुंबीयांकडे वैयक्तिक शौचालये नसल्याने ही कुटुंबीय सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात, असे पुढे आले होते. जिल्ह्यातील लांजा आणि गुहागर हे तालुके १०० टक्के हगणदारीमुक्त झाल्याने हे दोन्ही तालुके निर्मल झाले आहेत. पालघर ग्रामपंचायत या एकमेव ग्रामपंचायतीमुळे गुहागर पंचायत समिती निर्मल होण्यास अडचण निर्माण झाली आहे. प्रत्येक ग्रामपंचायत निर्मलग्राम होण्यासाठी जिल्हा परिषदेकडून सरपंच, सदस्य यांच्या खास प्रशिक्षणही देण्यात आले आहे. त्यातून त्यांचे प्रबोधनही करण्यात आले आहे. जिल्ह्यात प्रत्येक घरामध्ये शौचालय असल्यास जिल्हा निर्मल होईल. त्यासाठी जनतेनेही पुढे येणे अवश्यक आहे. (शहर वार्ताहर)तालुक्यातील निर्मल ग्रामन झालेल्या ग्रामपंचायतीतालुका ग्रामपंचायतीदापोली१६ खेड१८ चिपळण२८ रत्नागिरी८ संगमेश्वर९ राजापूर८ मंडणगड१८८ ग्रामपंचायती निर्मल करताना दमछाककेवळ दोनच तालुके निर्मलनिर्मल नसलेल्या ग्रामपंचायतींचा आकडा पुढे सरकेनासाडेतीन हजार कुटुंबीय वैयक्तिक शौचालयाविनाजनतेकडून सहकार्याची अपेक्षास्वच्छतेसाठी प्रबोधनाची आवश्यकता निर्मलग्रामची संकल्पना अधिक ताकदवान व्हावी