शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:17 IST

सांगली : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे. तसेच गुरुवारी रात्री ...

सांगली : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे. तसेच गुरुवारी रात्री आठपासून वारणा धरणातून २२ हजार क्युसेस पाण्याचा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे. अफवांवर विश्वासू ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले की, शहरात कृष्णा नदीवर असलेल्या आयर्विन पुलाची पाणीपातळी शुक्रवारी सकाळपर्यंत ३५ फुटापर्यंत जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आपत्ती यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. ज्या ठिकाणी नागरिकांना स्थलांतरित करण्याची आवश्यकता आहे. अशा ठिकाणी त्यांना माहिती देऊन प्रशासनातर्फे स्थलांतरणाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

सध्या होत असलेल्या पावसाचे प्रमाण लक्षात घेता कोयना व वारणा धरणाच्या विसर्गात वाढ होऊन पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.