शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:17 IST

सांगली : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे. तसेच गुरुवारी रात्री ...

सांगली : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे. तसेच गुरुवारी रात्री आठपासून वारणा धरणातून २२ हजार क्युसेस पाण्याचा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे. अफवांवर विश्वासू ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले की, शहरात कृष्णा नदीवर असलेल्या आयर्विन पुलाची पाणीपातळी शुक्रवारी सकाळपर्यंत ३५ फुटापर्यंत जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आपत्ती यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. ज्या ठिकाणी नागरिकांना स्थलांतरित करण्याची आवश्यकता आहे. अशा ठिकाणी त्यांना माहिती देऊन प्रशासनातर्फे स्थलांतरणाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

सध्या होत असलेल्या पावसाचे प्रमाण लक्षात घेता कोयना व वारणा धरणाच्या विसर्गात वाढ होऊन पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.