शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

समाजाची बदलती विचारसरणी आशादायक

By admin | Updated: December 15, 2015 00:42 IST

तारा भवाळकर : मराठा समाजतर्फे सर्वधर्मीय विधवा, विधूर, घटस्फोटितांचा मेळावा

सांगली : आजचा समाज हा केवळ राहणीमानाने नव्हे, तर विचाराने बदलत चालला असून, विधवा, विधूर व घटस्फोटितांच्या विवाहासाठी मराठा समाजने घेतलेला पुढाकार प्रेरणादायी असून, समाजातील बदलाच्या या पाऊलखुणा असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका डॉ. तारा भवाळकर यांनी रविवारी केले. मराठा समाज सांगलीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मीय विधवा, विधूर, घटस्फोटित वधू-वर मेळाव्यात भवाळकर बोलत होत्या. या म्हणाल्या, जातीपातीची बंधने तोडणे आता आवश्यक बनले असून, विचार आणि आचारातून क्रांती घडत असल्याने याचा समाजाला फायदा होत असतो. दोनशे वर्षापूर्वी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाह करत परंपरागत रुढी-परंपरेला फाटा दिला होता. आयुष्यात अपघात होत असतात, त्यामुळे समाजाची भीती न बाळगता आणि लोक काय म्हणतील यात न अडकता निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी केले. या मेळाव्यात सर्व जाती-धर्मातील विधवा, विधूर आणि घटस्फोटितांनी आपल्या भावी जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा व्यक्त केल्या. यावेळी अध्यक्ष प्रकाश चव्हाण, तानाजीराव मोरे, आर. एस. पाटील, अशोक सावंत, रघुनाथराव पाटील, डॉ. मोहन पाटील, शशिकांत जाधव, बाळासाहेब सावंत, सुधीर सावंत, आर. डी. पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)