शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

केंद्र सरकारची खासगीकरणाकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : केंद्र सरकारने शासकीय सर्व संस्थांचे खासगीकरण करुन गोरगरिबांचे शोषण करण्याचेच त्यांचे धोरण आहे. कामगार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : केंद्र सरकारने शासकीय सर्व संस्थांचे खासगीकरण करुन गोरगरिबांचे शोषण करण्याचेच त्यांचे धोरण आहे. कामगार कायद्यातील बदल हे भांडवलदारांना पोषक आणि सामान्यांचे हाल करणारे असेच आहेत, असा आरोप डॉ. मुरली भानारकर यांनी केला.

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघातर्फे सांगलीत प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या वेळी डॉ. मुरली भानारकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शिक्षणापासून ते शासकीय नोकऱ्यांचे खासगीकरण करण्याची सरकारची धोरणे आहेत. १९२६ च्या कामगार कायद्यामध्ये खूप बदल केल्यामुळे नोकरीची शाश्वती नाही. कामगारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिक्षणाच्या खासगीकरणामुळे गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉ. सौरभ बनसोडे म्हणाले की, महापुरुषांच्या संघर्षामुळे देशातील विद्यार्थी, कर्मचारी संविधानाच्या माध्यमातून सुरक्षित आहे. पण, सध्या शासन खाजगीकरण करून नोकऱ्या संपवत आहेत. सरकारी धोरणाविरोधात आवाज उठविण्याची गरज आहे.

या वेळी कृष्णात माेरे, डॉ. राजेंद्र कवठेकर, प्रकाश हंकारे, प्रा. गौतम शिंगे, नगरसेविका शेवंता वाघमारे, सुजाता पवार, बळवंत लोखंडे, अशोक गोसावी आदी उपस्थित होते. प्रल्हाद मलमे यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत रणधीर यांनी प्रास्ताविक केले. राहुल कांबळे यांनी आभार मानले.