शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

प्रवेशाच्या वेळी जातीबाबतची सक्ती चुकीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:19 IST

सांगली : अनुसूचित जातीतून धर्मांतरित बौद्ध, शीख नागरिकांच्या मुलांची बालवाडी व पहिलीच्या वर्गात नाव नोंदणी करताना पूर्वीच्या जातीचा उल्लेख ...

सांगली : अनुसूचित जातीतून धर्मांतरित बौद्ध, शीख नागरिकांच्या मुलांची बालवाडी व पहिलीच्या वर्गात नाव नोंदणी करताना पूर्वीच्या जातीचा उल्लेख करण्याची सक्ती करण्यात आली आहे. ही सक्ती रद्द करावी, अशी मागणी रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे महासचिव अमोल वेटम यांनी केली आहे.

पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, अस्पृश्य, शोषित, पीडित, वंचित समाजाला महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानातून हक्क व अधिकार मिळवून देऊन हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून त्यांना मुक्त केले. १९५६ साली बौद्ध धम्माचा स्वीकार केला. असे असताना २२ जानेवारी, २०२१ रोजी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी पत्रक काढून अनुसूचित जातीतून धर्मांतरित बौद्ध नागरिकांच्या मुलांचे बालवाडी, पहिलीच्या वर्गात अथवा नाव नोंदणी करताना, धर्माचे नाव व जातीच्या रकान्यात अनुसूचित जातीचे नाव असे नमूद करण्याबाबतचा आदेश दिला आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी ६ जुलै रोजी नवीन आदेश शासनाकडून देण्यात आला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला, विचाराला मूठमाती देण्याचे काम राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. जाती व्यवस्थेचे निर्मूलनाचा विसर या राज्य सरकारला पडलेला आहे.

जातीच्या रकान्यातील पूर्वीची जात नमूद करण्याची अट शासनाने रद्द करावी. सामाजिक न्याय विभागाचा हा निर्णय म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी असून, त्याचा निषेध आम्ही करीत आहोत, असे वेटम यांनी म्हटले आहे.