शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

इस्लामपुरात आज बंदची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:23 IST

इस्लामपूर : केंद्र सरकारने देशावर लादलेल्या तीन कृषी विधेयकांच्याविरोधात पुकारलेल्या भारत बंदसह इस्लामपूर शहरासह वाळवा तालुका बंदचे आवाहन करण्यात ...

इस्लामपूर : केंद्र सरकारने देशावर लादलेल्या तीन कृषी विधेयकांच्याविरोधात पुकारलेल्या भारत बंदसह इस्लामपूर शहरासह वाळवा तालुका बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

भारत बंद आंदोलनासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, प्रहार शेतकरी संघटना, आम आदमी पार्टी, वाळवा तालुका संघर्ष समिती, इस्लामपूर व्यापारी संघटना यांनी पाठिंबा दिला आहे.

यावेळी स्वाभिमानीचे राज्य कार्यकारिणी सचिव आप्पासाहेब पाटील म्हणाले की, केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांमुळे भविष्यात शेतकरी हे अदानी-अंबानी या उद्योजकांचे गुलाम होणार आहेत. या कायद्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. त्यामुळे ही तीन विधेयके रद्द करण्यात यावीत.

यावेळी प्रवक्ते अ‍ॅड. एस. यु. संदे, इस्लामपूर शहराध्यक्ष अनिल करळे, तालुकाध्यक्ष भागवत जाधव, जगन्नाथ भाेसले, रमेश पाटील, प्रभाकर पाटील, प्रकाश देसाई, संतोष शेळके, मायाना देशमुख, विक्रांत कबुरे, तानाजी साठे, तसेच व्यापारी असोसिएशनचे मोहन पाटील, उमेश कुरळूपकर यांनी बंदला पाठिंबा दिला.