शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दिघंचीतील माणगंगा नदीवरील पूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:26 IST

मल्हारपेठ-पंढरपूर या राज्यमार्गावर हा पूल असून, बांधकाम १९७४ मध्ये २२ लाख ४२ हजार रुपये खर्चून करण्यात आले होते. त्यावेळी ...

मल्हारपेठ-पंढरपूर या राज्यमार्गावर हा पूल असून, बांधकाम १९७४ मध्ये २२ लाख ४२ हजार रुपये खर्चून करण्यात आले होते. त्यावेळी या पुलावरून वाहतूक फार कमी प्रमाणात होती. सध्या या पुलावरून वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. ऊस वाहतुकीबरोबर अवजड वाहतूकही या पुलावरून होत असल्याने धोका निर्माण होत आहे.

मल्हारपेठ-पंढरपूर राज्य मार्गावरील माणगंगा नदीच्या पुलाच्या दोन्ही बाजूचे रस्त्याचे काम पूर्ण झाले असल्याने येथील र स्त्याचे रुंदीकरण झाले आहे. मात्र नदीवरील पूल अरुंद आहे.

दिघंची हे गाव सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेलगत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. दिघंचीपासून अवघ्या बारा किमी अंतरावर राजेवाडी साखर कारखाना असल्याने बऱ्याच प्रमाणात ऊस वाहतूकही या पुलावरून होत आहे. यामुळे पर्यायी पूल बांधण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

कोट

माणगंगा नदीवरील पूल अरुंद झाला आहे, पुलाची दुरवस्था झाली आहे, कठडे तुटले आहेत. सध्या या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट व्हावे व पर्यायी पूल बांधण्यात यावा, यासाठी आमदार अनिल बाबर आमदार अनिल बाबर व तानाजीराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. - अमोल मोरे, सरपंच, दिघंची

फोटो-२८दिघंची१

फोटो ओळी : दिघंची येथील माणगंगा नदीवरील धोकादायक स्थितीत व अरुंद असलेल्या पुलाची दुरवस्था झाली आहे.